गुरुवार, २० ऑक्टोबर, २०२२

शक्ती देवता : भाग ४


भाग २ व ३ मध्ये आपण शक्ती देवीचं ' माता ' स्वरूप पाहिले तसेच ती सर्वात वंदनिय कसे यावर चर्चा केली. स्त्री कुठली ही असो तिचा सन्मान झाला पाहिजे असा आग्रह आपले धर्मशास्त्र करते. आपल्या देशातल्या स्त्रियांना कितपत आदर मिळतो, त्यांच्या सुरक्षतेबाबत किती जागरुकता आहे. यावर चर्चा होणे अपरिहार्य आहे. कारण हा विषय समाजशास्त्राचा असला तरी सरकारच्या धोरणांवर स्त्रियांना कितपत आदर, सन्मान मिळतो, तसेच स्त्रियांना किती सुरक्षितता मिळते हे अवलंबून असते. त्यामुळे या भागात राजकारणावर ही बोलावे लागेल.


माझ्या ब्लाॅगवर जितके राजकीय लेख आहेत, तितकेच 'आपले अध्यात्म ' आपली संस्कृती, समाजमन, बोधवाक्यें, बोधश्लोक आदि वर लेख आहेत. काही वाचकांना राजकीय लेख पसंत येत नसतात. त्यात गैर काही नाही. प्रत्येक व्यक्तीला स्वतंत्र दृष्टी, स्वतंत्र मन, स्वतंत्र बुद्धी असते. व्यक्ती तितक्या प्रकती हा सृष्टीचा नियमच आहे. असे मानून पुढे जात राहणे हेच श्रेयस्कर आहे. पण आपल्याला अभिव्यक्ती स्वातंत्र्य असले तरीही राजकारणाची प्रचंड घृणा येणं आणि त्यातून क्षणाचा ही विलंब न लावता ज्या प्रतिक्रीया प्रिन्ट, इलेक्ट्रॉनीक्स आणि सोशल मिडीया वर येतात, त्यावर सारासार विचार करता तशा प्रतिक्रीया लोकशाहीत भुषणावह ठरत नसतात. कारण राज्यव्यवस्थेतील दोष वा धोरणं समाजव्यवस्थेला हादरे देणारे ठरू शकतात. म्हणून ' राजा कालस्य कारणम् ' असे आपल्या शास्त्रात आवर्जून म्हटले आहे.

घराणेशाही हा आपल्या राज्यव्यवस्थेतला दोष आहेच की ! घराणेशाही पक्षात Collective wisdom ला वाव नसतो. हा दोष मांडणे हे लोकशाही प्रेमी नागरिकांचं कर्तव्य असते. दुसरे असे की अध्यात्मिक अधिष्ठान असलेले राजकीय नेते कुठल्याही पक्षातले असले तरी ते सर्वांना प्रिय असतात. ही बाब आपल्या देशाच्या लोकशाहीचं भूषण आहे.

काही वेळा समाजव्यवस्थेतील दोष वा काही घटना राज्यव्यवस्थेला हादरे देऊ शकतात. काही वेळा विदेशी शक्तींचा प्रभाव व दबावाला बळी पडून देशात फितुरी माजते. त्यातून राज्यव्यवस्थेला आव्हान देणार्या घटना घडतात. आपल्या बहुतांश धर्मग्रंथात राजकारणाला राजनीती व राजधर्म असे संबोधिले आहे. एखाद्या देशाची संस्कृती, परंपरा, धर्मशास्त्र, त्यातील मानवी जीवनासंबंधीची दर्शने, समाज व्यवस्था,राज्य व्यवस्था, न्यायव्यवस्था, साहित्य संगीत, कला, आहार -विहार, त्या भूमीत जन्मलेल्या विभूती, महामानव इत्यादी संबंधीचा इतिहास आणि वर्तमान यांना वगळले तर राष्ट्र आणि राष्ट्रीयता या संज्ञांना अर्थ उरत नाही. म्हणून शो मोस्ट गो ऑन ! असो, चला वळू या लेखमालिकेच्या मूळ विषयावर.

आपल्या देशातील जिहादींच्या सुळसुळाटावर केंद्र सरकारने मोठा हातोडा हाणला. एका दिवसात पिएफआय चा खात्मा करून टाकला. परंतु दुसरी एक मोठी समस्या आपल्या समोर आव्हान देऊन उभी टाकली आहे. ती म्हणजे ' लव्ह जिहाद ' !

मुस्लीम युवक सभ्य माणूस म्हणून काॅलेज, हाॅस्पीटल, ऑफीसेस, शाळा, चित्रपटगृह, माॅल अशा परिसरात वावरतात आणि हिंदु मुलींना प्रेमाच्या जाळ्यात पाडतात. ही जिहाद मुले लक्ष्य केलेल्या मुलीला ड्रग्ज ही देत असावीत असा माझा अंदाज आहे. कित्येकदा ते हिंदू असल्याचे भासवतात. प्रेमाचे फक्त नाटकच करण्याचा आदेश त्यांना असतो. तो न पाळला तर अल्लाकडे रवानगी असे फर्मान त्यांच्या बाँसचे असावेच. ते बाॅस लव्ह जिहाद च्या कामासाठी युवकांना भरपूर पैसे देतात. मग मुलीला पटविल्यानंतर निकाह करतात. हिंदू मुलींचं माहेरचं नातं ही तुटलेलं असते. माहेरची मंडळी आपली अब्रु जाईल या भितीने पोलीस कचेरीत तक्रार नोंदवत नाही. असा हा गुप्त प्रकार सरकारी यंत्रणा पर्यंत पोहचण्या अगोदरच ती मुलगी बाळाला जन्म देते आणि हे मियाँऔलाद पत्नीला तलाक देतात किंवा छळ करून हत्या करतात.

अलिकडे २६ सप्टेंबर ला चेंबूर येथे विभक्त पती इक्बाल मोहम्मद शेख याने आपली पत्नी रुपाली चंदनशिवेची हत्या केली. कारण काय तर ती बुरखा घालावयास विरोध करीत होती. इराण सारख्या देशात मुस्लीम स्त्रिया बुरखाच्या विरोधात निदर्शने करीत आहेत. तर सौदी अरेबियात आधुनकतेची लाट उसळली आहे. इथे भारतात मुस्लीम मुलींचा हिजाबाचा हट्ट जन्मसिद्ध हक्क आहे असे म्हणण्यापर्यंत मजल जाते. यात राजकीय पक्षांचे नेते ही सामील असतात. मोर्चे निघतात, ठिय्या आंदोलने ते ही भर रस्त्यात होतात. महाविद्यालय, शाळा, विद्यापीठांना वेठीस धरतात. काही पत्रकार, संपादक मंडळींना हा मोदी सरकार विरूद्ध जनतेचा उठाव वाटतो. तसेच अल्पसंख्याकांवर अन्याय होत आहे असे जगभर पसरविण्याचं काम करतात.

स्वातंत्र्यपुर्व काळापासून मुस्लीम समाजाचे अती लाड झाले आणि त्यांची कार्टी शेफारली. धर्माच्या नावाने पाकिस्तान घेतला आणि वर ५५ कोटी रूपयांची मदत घेतली. हिंदुच्या मालमत्ता घेतल्या, हत्या केल्या, बायका-मुलींच्या अब्रु लूटली. ह्याला काय म्हणावं ?
यावर भाग ५ मध्ये चर्चा करू या.

क्रमशः

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

दिल्ली राज्य निवडणूक निकाल--केजरीवाल नावाचं काटेरी झुडपं भस्मसात ? (भाग -१)

गेल्या शनिवारी म्हणजे ८ फेब्रुवारी २०२५ या दिवशी दिल्ली विधानसभा निवडणूकांचा निकाल लागला. बहुतांश न्यूज चॅनेल्सनी मांडलेले भाकीत खरे ठरले. भ...