गुरुवार, २० ऑक्टोबर, २०२२
शक्ती देवता : भाग ९
शक्ती देवता : भाग ८
शक्ती देवता : भाग ७
शक्ती देवता : भाग ६
शक्ती देवता : भाग ५
शक्ती देवता : भाग ४
भाग २ व ३ मध्ये आपण शक्ती देवीचं ' माता ' स्वरूप पाहिले तसेच ती सर्वात वंदनिय कसे यावर चर्चा केली. स्त्री कुठली ही असो तिचा सन्मान झाला पाहिजे असा आग्रह आपले धर्मशास्त्र करते. आपल्या देशातल्या स्त्रियांना कितपत आदर मिळतो, त्यांच्या सुरक्षतेबाबत किती जागरुकता आहे. यावर चर्चा होणे अपरिहार्य आहे. कारण हा विषय समाजशास्त्राचा असला तरी सरकारच्या धोरणांवर स्त्रियांना कितपत आदर, सन्मान मिळतो, तसेच स्त्रियांना किती सुरक्षितता मिळते हे अवलंबून असते. त्यामुळे या भागात राजकारणावर ही बोलावे लागेल.
शक्ती देवता : भाग ३
शनिवार, १५ ऑक्टोबर, २०२२
शक्ती देवता: भाग -२
शक्ती देवता : भाग -१
शनिवार, १ ऑक्टोबर, २०२२
देश-प्रदेश विद्यमान राजकीय स्थिती भाग २
मविआ सरकार देवेंद्र फडणविसानी केलेल्या भाकिता प्रमाणे म्हणजेच घटक पक्षातील समन्वयाच्या अभावाने पडले. हे मला ही ६० ते ७० टक्क्यानी पटले आहे. गेल्या आठ वर्षात मोदी सरकारने जम्मू आणि काश्मीर राज्याचा अपवाद सोडता एक ही राज्य सरकार बरखास्त केलं नाही. आपल्या देशातील राजकारणाचा इतिहास पाहता केंद्र सरकारने राज्यातील विरोधी पक्षांची सरकार पाडण्याचे तसेच बरखास्त करण्याचे दुष्कृत्य काॅग्रेस केंद्रात सत्तेवर असतानाच बहुतांशी घडली आहेत. मोदी सरकारने फक्त जम्मू आणि काश्मीर राज्यात राष्ट्रपती राजवट आणली. ते ही त्या राज्यातील कलम ३७० कायमचे रद्दबातल करण्यासाठी. मोदी सरकारचे ते कार्य जनतेला फार आवडले. म्हणून जनता मोदी सरकारच्या ठाम पाठीशी आहे.
देश-प्रदेश विद्यमान राजकीय स्थिती भाग १
दिल्ली राज्य निवडणूक निकाल--केजरीवाल नावाचं काटेरी झुडपं भस्मसात ? (भाग -१)
गेल्या शनिवारी म्हणजे ८ फेब्रुवारी २०२५ या दिवशी दिल्ली विधानसभा निवडणूकांचा निकाल लागला. बहुतांश न्यूज चॅनेल्सनी मांडलेले भाकीत खरे ठरले. भ...
-
मंडळी, मागील लेखात आपण असुरक्षिततेच्या भावनेपोटी, मनुष्य समूहात राहू लागला आणि नंतर समाज व्यवस्था उभी राहीली, हे पाहिलं. त्याच लेखात स...
-
आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळून सत्तर वर्षे झाली तरीही अधूनमधून नवीन चित्रपट येऊ घातला कि समाजातील एखाद्या वर्गाच्या भावना दुखावल्या जाण...
-
महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणूकाचा निकाल लागला. महायुतीचा प्रचंड विजय झाला. असा एकतर्फी निकाल महाराष्ट्रात आजपावेतो आला नव्हता हे सत्य आहे ...