शनिवार, २४ जुलै, २०२१

देशाच्या राजकीय मंचावरील शो -- महाराष्ट्र ते दिल्ली व्हाया पश्चीम बंगाल (भाग ४ )


महाराष्ट्रात मविआ सरकार आल्यानंतर खंडणी वसूली हा सरकारचा  महाउद्योग आणि हत्यांना आत्महत्या ठरविणे ही पोलीसांची अधिकृत कामें झाली.  त्यासंबंधीच्या चौकशी, गुन्हे लपविणे, आणि नंतर  ईडी, सीबीआय, एनआयए इत्यादी तपास यंत्रणांना तोंड देण्यासाठी धावाधाव करणे हे सरकारचे मुख्य काम झाले आहे. पुढे न्यायलयातील खेपा आणि संविधानातील केंद्र आणि राज्य सरकाराचे अधिकार, जबाबदारी इत्यादीचा काथ्याकूट करून सोयीची कलमे शोधण्याचे काम  वकीलांना देऊन त्यांच्याशी अहोरात्र  चर्चा, सोबत घटक पक्षांतील शह काटशहाचा खेळ, आणि केंद्र सरकार आणि भाजपाशी लढण्यासाठी उसने अवसान आणत  घटक पक्षांच्या प्रमूख नेत्यांच्या बैठकांमागे बैठका  इत्यादी बाबींने भरलेली अशी महाराष्ट्र सरकारची दिनचर्या झाली आहे. त्यामूळे महाराष्ट्रातील मिडीयात सुद्धा रोजच्या  बातम्या, चर्चा, मुलाखती सुद्धा त्या संदर्भातीलच दिसत आहेत.  शिवसेना आणि राष्ट्रवादी काॅग्रेसच्या नेत्यांनी भाजपा नेत्यांच्या  भेटीगाठी सुरू झाल्या. या भेटीगाठीवरून ही राजकारण सुरू झालेले दिसले. मध्यंतरी मुख्यमंत्री ठाकरे पंतप्रधानांना भेटले तेव्हा भाजपा आणि शिवसेना जवळ येत आहेत अशी मिडीयात चर्चा सुरू झाली. राष्ट्रवादीवर नेहमी प्रमाणे अविश्वासाचे भोवरे फिरत असतात. त्यातूनच सुप्रिया सुळेंना भाजपा तर्फे राज्याचं मुख्यमंत्रीपद देऊन राष्ट्रवादी आणि भाजपाचे संयुक्त सरकार येईल अशी  चर्चा सुरू झाली. संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या एक दिवस अगोदर शरद पवारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली. पुन्हा भाजपा आणि राष्ट्रवादी काॅग्रेसची युती होईल असे म्हटले जाऊ लागले. दरम्यान मविआच्या घटक पक्षात कुरबुरीला ऊत आला, तेव्हा काॅग्रेसच्या नाना पाटोळेंनी स्वबळाचा नारा दिला. पुन्हा मविआचे सरकार पडेल अशी चर्चा झाली. 

महाराष्ट्रातील सरकार भोवती अस्थिरतेचे वादळ घोंघावते आणि पुन्हा ते वादळ शमले जाते. अशी स्थिती का होत आहे, सरकार मजबूत आहे असा दावा मविआचे घटक पक्षांपैकी फक्त शिवसेनेचे आणि राष्ट्रवादीचे नेते म्हणतात. पण महाराष्ट्रातील सरकारात बसलेले काॅग्रेसचे नेते असे का म्हणत नाहीत. राजकारणात कधीही काही ही होऊ शकते असे आपण सर्वसामान्यजन म्हणत असतो.  कारण असे विधान राजकीय नेते रोज न्यूज चॅनेल वरून म्हणतात. पण ही सारी नेते मंडळी सोबत म्हणतात की ' आम्ही परस्पर मैत्रीचे नाते सोडत नाही. तसेच  देशापुढील, राज्यापुढील समस्यांवर चर्चा करावी लागते.  म्हणून आमच्या भेटीगाठी होतात. परंतु विधानसभा आणि लोकसभेत ही मंडळी परस्पर विरोधात बोलताना शिव्या देतात आणि वेळ प्रसंगी हाणामारी ही करतात. तेव्हा संसदेचे आणि विधानसभेचे कामकाज लाईव्ह प्रक्षेपण होते याचे भान या राजकरणी मंडळींला नसते. मग प्रश्न पडतो की ' राजकारण म्हणजे आहे तरी काय? '

दुर्दैवाने राजकारण म्हणजे काय हा प्रश्न ज्यांना पडवयास हवा आहे अशी संपादक मंडळी आपआपल्या वृत्तपत्रांचा खप आणि न्यूज चॅनेलचा टिआरपी कसा वाढेल हे बघण्यात गर्क आहेत. असे गर्क राहण्याबद्दल आक्षेप नाही. कारण तो व्यवसाय आहे. पण लोकशाहीचा चौथा स्थंभ असा मान मिळत होता तो मान प्रसारमाध्यमें गमावून बसले आहेत. त्यातील काही भाजपाचे समर्थक तर काही काॅग्रेस आणि भाजपेतर पक्षांच्या बाजूने न्युज देतात आणि राजकीय घटनांचं विश्लेषण स्वतःच्या धंद्याला अनकुल राहील अशा प्रकारे करीत असतात.  मोदी आणि केंद्र सरकाराचा टोकाचा द्वेष करतात अशी मिडीयातील मंडळी फेक न्यूज आणि विडीओज् प्रक्षेपीत करीत असतात. अशा मंडळींना विदेशी शक्तीकडून पत पुरवठा होत असतो. या धनाचा वाटा सर्वच प्रांतीय पक्षांना ही मिळतो.  प्रांतीय भाषेतील न्यूज चॅनेल्स आणि वर्तमानपत्रांना ही त्यातला वाटा मिळत आहे.  म्हणून भाजपा विरोधी बोलणे ही यांची खोड झाली आहे.

सध्या राष्ट्रीय पक्ष फक्त भाजपा राहीला असल्यामूळे मिडीयातून  देशातील राजकिय स्थिती भाजपा विरोधी दिसते. बरं असे वातावरण फक्त सध्याचे आहे असे नाही. २०१४ च्या निवडणूकीच्या निकाला नंतर मोदी पंतप्रधान झाल्यापासून असेच भाजपा विरोधी दर्शन मिडीयातून दिसत आले आहे. नरेंद्र मोदी म्हणजे ' जाहिरातबाजीचा चेहरा ' असे मराठीतील दिग्गज पत्रकार आणि राजकीय अभ्यासक प्रकाश बाळ आणि प्रताप आसबे म्हणत राहिले. २०१९ च्या लोकसभेत भाजपाला पुन्हा मोठ्या फरकाने विजय मिळाला. पण नंतर या दोघांनी पुन्हा तसे म्हटल्याचे माझ्या ऐकीवात आले नाही. म्हणजे त्यांना शहाणपण आले असे मानू या. लोकसभेच्या दोन निवडणूकीत सलग विजय, अनेक राज्यात आणि स्थानिक स्वराज्य संस्थात सत्ता प्राप्त करून सर्वात जास्त सदस्य संख्या असलेला भाजपा जगातला एक मोठा राजकीय पक्ष म्हणून ओळखला जात आहे. भाजपात पंतप्रधान मोदींची घराणेशाही नाही. तरीही पंतप्रधान मोदींच्या समर्थकांना अंधभक्त हा शब्द विरोधी पक्षाचे नेते कार्यकर्ते सर्रास वापरत आहेत. त्यातून त्यांना आनंद मिळतो. त्यांचा तो हक्क आहे. हे ही मान्य. पण ते अंधभक्त हा शब्द वापरत असतांना ज्या भारतीय मतदारांनी भाजपाला सलग दोन टर्मसाठी केंद्रात सत्ता दिली, अशा सार्या मतदारांनी आपली बुद्धी गहाण ठेवली आहे, असा अर्थ लावायाचा का? जन्मतः दृष्टी, श्रवणशक्ती, वाणी आणि शरीराचा एखादा अवयव गमाविलेले आपले अनेक समाजबांधव हस्तकला, शिल्पकला, चित्रकला, गायन, संगीतातील  सर्व प्रकारचे वाद्य वाजविण्याची कला, खेळ, शिक्षण, संगणक आणि तंत्रज्ञान इत्यादी क्षेत्रात प्राविण्य मिळवित आहेत. आपण आता अशा सर्व बांधव आणि भगिनींना दिव्यांग अशी उपाधी दिली आहे. अंधभक्त शब्दाचा वापर म्हणजे आपणच आपल्या अशा समाजबांधवांची हेटाळणी करतो आहोत आणि वर आपण राजकीय अभ्यासक म्हणून समाजात मिरवत असतो. असे वागणे योग्य आहे का?  ' रिकामी न्हावी वस्तार चालवी 'असा वाक्प्रचार अजूनही प्रचलीत आहे. त्यातून आपण आपल्या  समाजातल्या एका अत्याधुनिक पद्धतीने आपला व्यवसाय करणार्या समाजबांधवांना आपण नाहक डिचवितो. अंधेरेमे काणो राजा, भटाला दिली ओसरी आणि भट हात-पाय पसरी, इत्यादी अशी अनेक  उदाहरणे आहेत. आपल्या शरीराचे अवयव आणि रंग, आपला व्यवसाय इत्यादीच्या आधारे अनेक शब्द, वाक्प्रचार आणि म्हणी देशातील प्रत्येक भाषेत प्रचलीत आहेत. ज्याचा आपण दैनंदिन जीवनात वापर करतो. त्यातून अनेक समाजबांधवांना क्लेश होत असतात पण आपलं लक्ष तिथे जात नाही. देशातील प्रत्येक भाषाची साहित्य परिषद आहे. अशा संस्थानी पुढाकार घेऊन या संबंधीत सुधारणा करणे आवश्यक आहे. 

आपल्या देशातील राजकीय शेरेबाजी आणि टिका अशा प्रकारे सुरू असताना वृत्तपत्रांचे संपादक वर्ग शांतपणे पाहात असतात. पुरस्कार परत करणार्या साहित्यिकांच्या डोळ्यांना हा प्रकार दिसत नाही का? मोदी, भाजपा, आणि संघ विरोधी म्हणवून घेण्यात ज्या संपादक आणि साहित्यिकांना आनंद मिळत असेल तर त्यांनी सतत एक वाक्य लक्षात ठेवावे, कावळ्याच्या शापाने गायी मरत नाहीत. आता गाई मरत नाहीत असे मी म्हटले तर हीच मंडळी मला हिंदू फन्डामेंटलिस्ट असे म्हणून गायीचं मांस ज्यांचे अन्न आहे अशांच्या मूलभूत हक्कावर गदा आणली असे म्हणतील. त्यासाठी दिल्लीत धरणे मांडतील. तर यातील काही मंडळी 'पक्षी वाचवा' मोहीम चालवित असतील तर ती मंडळी कावळ्याला मी हीन गणले असे म्हणत माझ्यावर कोर्टात केस दाखल करतील. सन २०१४ पासून देशातील राजकारण म्हणजे काय ते असे आहे. महाराष्ट्रात याहून वेगळे चित्र नाही.

मविआ सरकार अस्तित्वात आल्यापासून या सरकार मधील काॅग्रेस पक्षांचा आवाज बंद झालेला होता. का तर त्या पक्षाचे विधानसभेतील संख्याबळ कमी आहे. पण आवाज बंद होण्याइतकं संख्याबळ कमी आहे का? बिलकूल नाही. समजा आपण विधानसभेच्या निवडणूकाला पंच वार्षिक परीक्षा मानली तर २०१९ च्या विधानसभेतला निकालाचा तपशील कसा असू शकतो ते पाहू या. एकूण गुण २८८ मानले तर भाजपाचे संख्या बळ १०५. म्हणजे भाजपाचे गुण ३६ टक्के पण पहिला आला आहे.  तर मुख्यमंत्री बनलेल्या शिवसेनेचे गुण १९ टक्के. भाजपाच्या मागच्या बेंचवर बसून काॅपी करीत मिळविलेले गुण. म्हणजे सपशेल नापास झालेला विद्यार्थो. राष्ट्रवादी नापास आणि काॅग्रेस ही नापास. काॅग्रेसला १७ टक्के गुण. मग दोन नापास झालेल्या शिवसेना आणि राष्ट्रवादी पक्षांपुढे काॅग्रेसच्या नाना पाटोळे नी स्वबळावर निवडणूका लढवू असे म्हटले तर त्यात गैर काय आहे ? एखादा टक्का अधिक मिळालेल्या पण परीक्षेत सपशेल नापास झालेल्या शिवसेना आणि राष्ट्रवादी काॅग्रेस पक्षांनी इतका रूबाब का दाखवावा ? 
राजकारणात पिछेहाट होत असली तरी आजही काॅग्रेस हा देशपातळीवरील एकमेव विरोधी पक्ष आहे. मोदी सरकार संबंधी जनतेत नाराजी वाढली तर त्याचा फायदा काॅग्रेसलाच अधिक होऊ शकेल. मविआ सरकार पाडू शकणारा पक्ष काॅग्रेसच आहे. म्हणून नाना पोटोळे यांनी स्वबळाची भाषा केली आहे.  

शिवसेना आणि राष्ट्रवादी पक्षांच्या नेत्यांच्या विरूद्ध ईडी, सीबाय, एनआयए या एजन्सीज कडून  कोर्टात केसेस उभ्या राहू लागलेत. म्हणून त्यांना हे सरकार टिकवयाचे आहे. कारण राज्यातील सत्ता हातात राहीली की सीबीआय, एनआयए, ईडी सारख्या एजन्सीच्या चौकशीला थोडेफार अडथळे निर्माण करता येईल. पण दोन्ही पक्ष भाजपाशी सलगी करण्याचे प्रयत्न ही करीत आहेत. सुप्रिय सुळेंना मुख्यमंत्रीपद आणि अजित पवारांना केंद्रात मंत्रीपद देऊन राज्यात भाजपा आणि राष्ट्रवादी काॅग्रेसचे संयुक्त सरकार येईल अशी म्हणे चर्चा आहे. श्री शरद पवार राजकारणात कधीही इतके थकलेले दिसले नव्हते, इतके ते मविआ सरकारच्या कारर्किदीत थकलेले दिसू लागले आहेत. आता त्यांना राष्ट्रपती पदावर विराजमान होण्याची इच्छा झाली आहे आणि म्हणूनच त्यांनी पंतप्रधान मोदींची प्रदीर्घ भेट घेतली असे काही राजकीय विश्लेषक म्हणत आहेत.

प्रान्तिय अस्मीता, भाषा हा संघराज्यप्रणाली व्यवस्थेचा पाया आहे. पण राष्ट्रीय स्तरावर भाजपा समोर काॅग्रेस सारखा राजकीय पक्ष उभा राहात नाही तो पर्यंत केंद्र आणि राज्य संबधित अशा लढाया वाढत जातील. बरं जे काही प्रान्तीय पक्ष आहेत ते सारे एखाद्या घराण्याचे मालकीचे झाले आहेत. ह्यालाच आपण प्रान्तीय अस्मीता मानत राहणार का? आपल्या संविधान रचनाकर्त्यांना राजकारणात अशा प्रकारची घराणेशाही येईल असे वाटलेच नसावे.  या घराणेशाहीमूळे आपल्या लोकशाहीची विटंबना होत आहे. जागतिक स्तरावर ज्या ठिकाणी लोकशाहीचे देश आहेत त्यांना आपण प्रगत लोकशाही देश असे मानतो. पण त्यांना इतर देशात लोकशाही असली काय आणि नसली काय याचे काही सोयरसौतक नाही. पाकिस्तान मध्ये अधुन-मधून लष्करशाही सत्तेवर येत असते. पण तो लष्करशहा अमेरिका सांगेल तसा वागत असेल तर अमेरिका  लष्करशाहीला मान्यता देत आलेला आहेच ना ! म्हणून देशातील पुरोगामी संपादक, साहित्यिक आणि विचारवंत मंडळी जी विरोधी पक्षांचे समर्थक आहेत, त्यांनी विरोधी पक्षातील घराणेशाही मोडीत काढण्यासाठी प्रयत्न करावयास हवेत. या मंडळी पैकी कोणी सरकारी  पुरस्कार परत केलेले नाहीत आणि देश ही सोडून गेले नाहीत. म्हणजे आज ती मंडळी  हे कार्य हाती घेऊ शकते. देशात एक सक्षम विरोधी पक्ष निर्माण करण्याचे महान कार्य अशा विचारवंत आणि संपादकांच्या हातून घडले तर त्यांना मिळालेले पुरस्कार सार्थकी लागतील. अन्यथा त्यांना पुरस्कार मिळण्यातच खोट होती अशी भावना लोकांची होऊ शकते.

उत्तर प्रदेशमध्ये बहूजन समाज पक्ष सत्तेवर आला तेव्हा बहन मायावतीने  सोशल इंजिनिरींग केले असे वर्णन करून पुरोगामी विचारवंत आणि संपादकांनी मायावतींचे कौतूक केले होते. पण बहुजन समाज पार्टीत मायावती नंतर मायावतीच्या नातेवाईका शिवाय कोणी अध्यक्ष बनू शकाणार आहे का?  यादव-मुस्लीमांचे गणित मांडून निर्माण झालेल्या सपा ला या मंडळींनी  खरा सर्वधर्मसमभावी पक्ष अशी पावती दिली. अखिलेश नंतर मुलायमसिंग यादव यांच्या घराण्या व्यतिरीक्त कोणी सपचा अध्यक्ष होऊ शकेल का? बरं ज्या मुस्लीम बांधवांचे मसिहा म्हणून मुलायमसिंग यादवांची ख्याती झाली, ते एखाद्या मुस्लीम बांधवाकडे आपल्या पक्षाचे अध्यक्षपद देतील का? सपा आणि बसपाची युपी मधील सद्दी आणि गादी संपली. ज्या लालूप्रसादाने लालकृष्ण अडवाणींची रथयात्रा अडविली तेव्हा ते देशाचे धाडसी मुख्यमंत्री म्हणून या मंडळीनी कौतूक केले. पण शेवटी काय झाले त्यांचे ? बिहारी लोकांना लालुनी लुटले. तरी लालूचा पक्ष त्यांच्या मुलांच्याच ताब्यात. हे दोघे  यादव डाॅ राम मनोहर लोहियांचे शिष्य पण वागणं आणि राहणं राजेशाही थाटाचं. आज भाजपा बिहारमध्ये जवळपास एक नंबरचा पक्ष बनला आहे. पश्चीम बंगाल मध्ये डावे संपले आणि काॅग्रेस ही संपली. भाजपा तिथे मुख्य विरोधी पक्ष बनला आहे. पाच वर्षांनी तृणमूल काॅग्रेसलाही उतरती कळा लागणार आहे. गुजरातमध्ये माधव सोलंकीने खाप पंचायतच्या नावाने असेच जातीयवादी समिकरण बांधले आणि गुजरात मध्ये काॅग्रेसची सत्ता स्थिर केली. पण आज काय स्थिती आहे काॅग्रेसची तिथे. राजस्थान आणि मध्यप्रदेश मधील काॅग्रेस टिकून आहे याचे कारण तिथे काॅग्रेसमध्ये सांघिकता टिकली. पण आता तिथे ही काॅग्रेसला उतरती कळा लागू शकते याचे कारण  काॅग्रेसच्या केंद्रीय नेतृत्वाची दादागिरी आणि अहंकार महाग पडतो आहे. पंजाबात सुद्धा भाजपा बर्यापैकी जम बसविणार असे दिसते कारण इथे ही काॅग्रेसला जी ताकद मिळाली आहे ती कॅप्टन अमिंदरसिंग यांच्यामूळे. पण तिथेही काॅग्रेस श्रेष्ठींची दादागिरी. ओरीसातील बीजेडी तर बीजू पटनाईकच्या नावानेच पक्ष स्थापन झाला आणि टिकला. पण नवीन पटनाईक नंतर काय पुढे काय ? महाराष्ट्रातील शरद पवारानंतर कोण, उद्धव ठाकरे नंतर कोण, अकाली दल मधील बादल घराण्या नंतर कोण, आन्ध्र मध्ये जगन मोहन रेड्डी नंतर कोण, तेलगू दसमचे रामाराव गेले आता चंद्राबांबूची काय ताकद उरली आहे, आणि पुढे कोण? तामिळनाडू, केरळ या राज्यातही भाजपा हळू हळू का असेना आपली ताकद वाढविणार आहे. डावे पक्ष तर पुरोगामी विचारवंताचे लाडके पक्ष. त्या पक्षांनी ईशान्य भारतात  ख्रिस्ती मिशनरीच्या साह्याने राज्य केले. तिथेही ते संपले. पश्चीम बंगालमध्ये संपले. का संपले? अशा प्रश्नांची उत्तरे अनुत्तरीत राहात आले आहेत. राष्ट्रीय पातळीवर राजकीय पक्ष फक्त भाजपा राहीला असतांना या प्रश्नांची उत्तरें सोडविण्याचा प्रयत्न विरोधी पक्षांनी भारतिय संस्कृतीच्या आधारे करावयास हवा. दुर्दैवाने विरोधी पक्षांचे स्वरूप वर्षनोवर्षे घराणेशाही व सरंजमशाहीचे राहीले आहे. अल्पसंख्याकांचे लांगूनचालन, बहुसंख्याक हिंदु समाजाला गृहीत धरण्याची लागलेली सवय,  राष्ट्रीय स्वयंसेवक संघा बाबतचा कमालीचा द्वेष, भ्रष्टाचाराचे जडलेले व्यसन, विदेशी शक्ती आणि विदेशी विचारसणी द्वारे  पत्करलेली मानसिक गुलामी इत्यादी विकाराने ग्रस्त झालेल्या विरोधी पक्षांना आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना आपण म्हणतो तेच खरे आहे असे समजत आहेत. असे असले तरी काळ आपले काम चोख पार पाडत असतो. भाकरी का करपली हे सत्य राजकारणात ही आहे. आज काय आहे काॅग्रेसची स्थिती ? वाटलं होते का आपल्याला कधी, काॅग्रेस इतकी कमवूवत होईल आणि भाजपा काॅग्रेसची जागा घेईल. जमाना बदलत असतो. समाज बदलत असतो. समाजाला आपले हित-अहित चांगल्या प्रकारें कळू लागले आहे. 

महाराष्ट्रातील स्वर्गीय गोपीनाथ मुंडेच्या मुलींनी बंडाची तयारी केली खरी पण जाणार कुठल्या पक्षात ? भाजपात घराणेशाही आहे, पण ती फक्त आमदार- खासदार होण्यापूरता. आपले वडील उपमुख्यमंत्री होते म्हणून वारस हक्काने उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री पद मिळण्याचे स्वप्न कोणी बघत असेल तर ते भाजपा मध्ये स्वप्नच राहणार आहे. पण जसजसा पक्ष वाढत जाईल तसतशी गटबाजी भाजपात वाढेल. मुख्यमंत्री आणि पंतप्रधान या दोन पदांसाठी स्पर्था राहणार आणि गटबाजी येणार आहेच. भाजपात काय चाललं आहे, भाजपातील कोण आपल्या गळाला लागेल यावरच  विरोधी पक्षांचे आणि त्यांच्या समर्थक मिडीयाचं लक्ष केंद्रीत झाले आहे. भाजपाची बदनामी करण्याच्या नादात विरोधी पक्ष आपली संघटना बळकट करण्याचे विसरले आहेत. भाजपाची आणि केंद्र सरकारची बदनामी करताना विरोधी पक्ष नेते इतके बेभान होत आहेत की त्या नशेत  देशाची बदनामी होत आहे. त्यामूळे विरोधी पक्षांच्या विश्वास अहर्तेला तडा जात आहे. भाजपाला पर्याय निर्माण करण्यासाठी घराणेशाही नसलेला पर्यायी राष्ट्रीय पक्ष निर्माण व्हावयास हवा. राजकीय पक्षातील घराणेशाही आणि त्या पक्षातील प्रमुखाच्या लहरीवर चालणारे राजकारण हवे आहे का? हाच अर्थ आहे संघराज्य प्रणालीचा ? असा प्रश्न विरोधी पक्षांच्या समर्थकांना, मिडीयाला आणि विचारवंताना पडत नाही तो पर्यंत भाजपा शक्तीशाली राहील. कारण आज देशात राजकारणातील घराणेशाहीला विरोध करणारा मतदाराचा वर्ग तयार झाला आहे. तसेच विदेशी विचारसरणीचा किंवा विदेशी शक्तीचा वापर आपल्या देशातील राजकारणात होता कामा नये असा ठाम मत असलेला मतदार वर्ग देशात वाढतो आहे.  

राहता राहिला प्रश्न महाराष्ट्रात काय होईल? या प्रश्नाचे उत्तर मी अनेक लेखात देत आलो आहे. महाराष्ट्रातील सरकार पडणार नाही. कारण या सरकारला सतत केंद्र सरकारशी भांडण्यात रस आहे किंवा केंद्र सरकार यांना भांडणात गुंतवून ठेवणार हे स्पष्ट आहे. कारण या सरकारचा जन्मच केंद्र सरकारशी भांडणातून झाला आहे. हे लोकांनी निवडून दिलेले सरकार नाही. म्हणूनच केंद्र सरकार नमते घेणार नाही. त्यामूळे मविआ सरकारची गाडी रखडतच प्रवास करणार आहे.  शिवसेना आणि राष्ट्रवादी काॅग्रेसच्या नेत्यांमागे केंद्रिय एजन्सीद्वारे चौकशीचा सिलसिला सुरू झाला आहे. पण  त्याला सामोरे जाणारे असे नेते एकटे पडत जातील. हे प्रताप सरनाईकांच्या वक्तव्यावरून सिद्ध झाले आहे. प्रताप सरनाईकांची जी स्थिती झाली आहे तशीच स्थिती अनिल देशमुखांची झाली आहे. या संबंधीत एकनाथ खडसे आणि छगन भूजबळ यांचे उदाहरण आपल्या समोर आहे. या पुढे ज्या मंत्र्यांच्या आणि आमदारांच्या भ्रष्टाचार्याच्या केसेस दाखल होत जातील त्या सर्वांची स्थिती प्रताप सरनाईकां सारखी होईल. याचे कारण असे आहे की मविआ सरकार तीन पक्षांनी  स्थापन केले आहे. जर का मविआ पुढील निवडणूकीपर्यंत टिकली तर  प्रत्येक घटक पक्षांच्या वाटेला जागा कमी येतील याची कल्पना नेत्यांना आहे. त्यामूळे ईडी, सीबीआय आणि एनआयए या तिन यंत्रणा द्वारे चौकशीला सामोरे जावे लागणार्या अशा आमदार आणि मंत्र्यांचे ओझे घेण्यापेक्षा त्यांची समजूत काढून त्यांना त्यांचे पक्ष प्रमूख घरी बसवतील. असे घरी बसविलेले मंत्री वा आमदार  आपल्या जागेवर पक्षाने उभा केलेल्या उमेदवाराचा पराभव करण्याचे कारस्थान पडद्याआड करतील. पाच वर्षे रखडत चाललेली मविआ ब्रॅन्डच्या गाडीला मतदार कंटाळलेले असतील. उत्तर प्रदेशात जसे काॅग्रेस, सपा आणि बसपा या पक्षांना भाजपाने धूळ चारली अगदी तसाच भाजपाला महाराष्ट्रात विजय मिळेल असे नाही पण निसटते बहुमत भाजपाला मिळेल. तसेच मविआ सरकारची नाचक्की फक्त एका प्रकारणाने होऊन थांबली असे होणार नाही. नाचक्कीच्या प्रसंगाची शृखंला सुरू झाली आहे. ती थांबणार नाही. 

अलीकडे  केंद्र सरकारने सहकार असे नवीन खाते निर्माण केले आहे. ते खाते गृहमंत्री अमित शहांकडे दिले आहे. महाराष्ट्रातील सहकारी संस्थातून निर्माण झालेली साम्राज्यशाही मोडून काढण्याचे धोरण केंद्र राबविणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे पंतप्रधान मोदीशी सख्य आहे म्हणून शिवसेनेशी भाजपा युती करेल असे निदान या टर्ममध्ये युती करणार नाही असा चंग अमित शहांनी कधीच बांधला आहे.  नवीन सहकार खातें अमित शहा कडे आहे. ते महाराष्ट्रातीव सहकार क्षेत्रातील सफाई मोहीम राबविणार आहेत  याचा अर्थ भाजपा राष्ट्रवादी काॅग्रेसशी आघाडी करून सत्ता काबीज करेल अशी संभावना दिसत नाही. राजकारणात जो पक्ष आक्रमक खेळी करेल असतो पक्ष वरचढ राहतो. आपली राज्यव्यवस्था संघराज्य प्रणालीच्या तत्वावर आधारीत असली तरी देशात फुटीरता वाढीस लागू नये म्हणून केंद्र सरकारला अधिक आणि काही विशेष अधिकार आहेत. म्हणून भाजपा महाराष्ट्रात सेना किंवा राष्ट्रवादी काॅग्रेसला जवळ करेल अशी शक्यता नाही.  या दोन्ही पक्षापैकी जो पक्ष फारच गयावया करून भाजपाशी सलगी करेल तरच महाराष्ट्रातले मविआ सरकार पडून भाजपा सत्तेवर येईल. त्या अगोदर कदाचित काॅग्रेस योग्य संधी सांधून या सरकारचा पाठींबा काढून घेईल. केंद्र सरकारने महाराष्ट्रातील शिवसेना आणि राष्ट्रवादी काॅग्रेसच्या नेत्यांच्या भ्रष्टाचाराच्या केसेस ओपन केलेल्या आहेत पण महाराष्ट्रातील काॅग्रेसच्या नेत्याविरूद्ध एक ही केस उभी केलेली नाही. ही एक प्रकारची मविआ सरकार पाडण्याची काॅग्रेसला फूस भरली आहे किंवा संधी वा प्रलोभन आहे. दुसरे कारण असे आहे की मविआ सरकार मार्फत मिळालेल्या खुर्चीमूळे काॅग्रेसचे काही नेते शिवसेना आणि विशेषतः राष्ट्रवादी काॅग्रेस मध्ये जाऊ नयेत म्हणून काॅग्रेस श्रेष्ठी सरकार मधून बाहेर पडण्याचा निर्णय घेईल. श्री नाना पाटोळेंनी दिलेला स्वबळाचा नारा हा श्रेष्ठींचा आदेश होता हे निश्चीत. कदाचीत हे सरकार पाच वर्षे टिकण्याच्या मार्गावर जात आहे असे दिसेल तेव्हा ईडीची कारवाई महाराष्ट्रातील काॅग्रेसच्या  नेत्यांवर सुरू होईल, जेणेकरून पुढील विधानसभेच्या निवडणुकीच्या वेळी तिन्ही पक्षांना ॲन्टी इन्क्बन्सीला सामोरे जावे लागण्याची व्यवस्था होईल. शेवटी शो कुठलाही असो पण  राजकीय मंचावरील शोचे कथानाक फिरते असते. त्यामूळे तो शो आपल्या सारख्या जनसामान्यांना  फिरत्या रंगमंचावरून चालतोय असे भासते. दिल्लीचे मुख्यमंत्री केजरीवाल शांत झाले.  ममता बॅनर्जींना राष्ट्रीय पातळीवर इतर पक्ष नेता म्हणून सहजा सहजी स्विकारतील असे दिसत नाही. तसेच निवडणूक पुर्व आणि निकालानंतर तृणमूल काॅग्रेसने भाजपा कार्यकर्त्यावर केलेल्या हल्ल्याचे प्रकरण त्यांना भोवणार असे दिसते. म्हणून देशातील राजकीय मंचावरील शो या शिर्षकाच्या लेखाची मालिका मी इथे संपवितो. अर्थात राजकीय घडामोडीवर लेख लिहीणे  सुरू राहील पण सोबत इतर क्षेत्रासंबंधी लेख लिहीण्याचे ठरविले आहे. या लेखाच्या पुर्वी अलीकडेच वक्ता प्रशिक्षण या विषयावर चार सत्राची एक लेख मालिका पब्लीश केली आहै.. ती कृपया सवडीने वाचून आपल्या प्रतिक्रीया आणि सूचना अवश्य द्या. धन्यवाद !

शनिवार, १७ जुलै, २०२१

वक्ता प्रशिक्षण (चतुर्थ सत्र )

 भाई और बहनो नमस्कार !

वक्ता प्रशिक्षणके चतुर्थ सत्रमे आपका हार्दिक स्वागत
है | पहले दो सत्रोमे वकृत्व कलाके मंत्रपर बात हुई | तृतीय सत्रमे मंत्र और तंत्र दोनो कैसे पुरक है इसपर चर्चा कियी | यह अंतिम सत्र है | इसमे अधिकतर चर्चा वकृत्व कलाके तंत्रकी होगी | वकृत्व पेश होता है समाजके सामने | समाज मंडईमें दिखता है, मंदिरमे दिखता है और शादीमे दिखता है | इसमेसे मंदिरमे समाज क्यूमे खडा हुआ दिखता है | मंडई और शादीमे क्युमे नही दिखते है | लेकीन सभामे बैठा हुआ दिखता है | वकृत्व याने सिर्फ बातें करना नही है | सभाके आयोजकने दिया हुआ विषयपर बोलना पडता है | जहाँ सभा आयोजित कियी है, वह हाॅलमे कितने लोग आयेंगे इसका अंदाज आयोजकसे लेके रखना भी जरूरत है | माईक सिस्टीम, श्रोताओंको और मंचपर विराजमान मान्यवरोंकी पानी पिनेका व्यवस्था आदि तंत्र है,  जिनकी जिम्मेदारी आयोजकोंकी रहती है | लेकीन वक्ताने सभाके पहले आयोजकोंसे वह बातोंकी जानकारी लेनेकी जरूरत है | वक्ताने पंधरह मिनीट पहले सभाके स्थानपर पहुचना जरूरी है | 

१) अब हम बोलनेकी शुद्धतापर बात करेंगे | लेखन और वाचन सुंदर है तो वह आनंदकारक भी है | अपनी शब्द संपत्ती बढानेका प्रयास करना होगा | लेकीन अपने विचारोंको  व्यकरणकी शुद्धतामे अटकानेका जबरन आग्रह की जरूरत नही है | वकृत्व कला यह पांडीत्यका प्रदर्शन करनेका मंच नही है | "  अपने मनके विचार, भाव और भावना यथायोग्य रूपसे पेश हुये तो भाषण परीपूर्ण माना जाता है | भाषाका प्रयोजन सिर्फ अपने मनोगतकी अभिव्यक्ती है और यह मनोगत प्रसंग, विषय और आशय के अनरूप होना जरूरी है |

२) महाराष्ट्रके संत समर्थ रामदास स्वामीने कहा है की
" प्राणीमात्रा जिवे लागे बर्या शद्बे | " जिन्हे अच्छा वक्ता होना है उसें  दिनके हर व्यवहारमे  अच्छे शब्दका उपयोग करना सिखना चाहिए | जैसा विचार वैसा शब्दका उच्चार, और जैसा  शब्दका उच्चार  वैसा आचार, जैसा आचार वैसा ही अपना व्यक्तीमत्व | अपना व्यक्तीमत्व भी  ऐसा कुछ हो, की कुछ बोलनेसे पहले ही श्रोता प्रभावित होते है |  किसी बालकने  वेष परिधान नही किया हो तो भी वह बालक सुंदर दिखता है | क्यों की बालक निर्विकार और निरागस रहता है |

३) अब हमें भाषणकी शुरूआत कैसी करें और भाषण कब खत्म करें इस बातपर चर्चा करेंगे | जिस कार्यकी शुरूआत अच्छी होती है उसकी समाप्ती भी अच्छी होती है | यह एक सर्वसाधारण अनुभव है |  वकृत्वमें भी यह अनुभव स्वयं वक्ताको और श्रोताओंको भी आता है | भाषणकी शुरूआत करनेकी लिए कुछ खास ऐसे नियम नही है | लेकीन कभी कभी उसी व्यासपीठ पर उस समय पहले वक्ताओंके भाषणोंका संदर्भ देकर शुरूआत कर सकते है तो वह वक्ता श्रोताओंका दिल जल्दसे जित सकता है | महान तथा थोर पुरूषोंओका भाषण सहज सुंदर रहनेका रहस्य यह है की वह श्रोताओंको भगवानका रूप मानते थे | महात्मा गांधीजी और लोकमान्य तिलक भारतिय जनताके दैवत थे | इसका कारन यह दोन महापुरूषोंने भारतीय जनताको ही अपना दैवत माना था |

४)हम तो सामान्यजन है यह सत्य जरूर है | लेकीन हम कमसे कम भाषणकी शुरूआत तो सुंदर बना सकते है | यदी हम एक श्रोताके रूपमें अच्छे भाषण सुननेको बार बार जाते है, तो मनमे हमें भी इस तरह भाषण देनेकी एक इच्छा उत्पन्न होती है | ऐसी भावना को मिटाना नही है | यदी मिटा दिया, तो उस भावनाकी स्थिती एक फुल जैसी होगी जो शामतक मुर्झा जाता है | क्योंकी वही आपकी भावना आपके वकृत्वका बीज रूप है | 

५)जिस दिन पर हमें भाषण देना है उस दिनकी (हमारी संस्कृतीके अनुसार जो कुछ ) विशेषतायें है वह बताकार भाषणकी शुरूआत कर देते हो तब श्रोताओंपर अच्छा प्रभाव पडता है और वह हमें सुननेके लिए तैयार हो जाते है | भाषणके वक्त शुभ प्रभात, शुभ शाम ऐसी शुरआत श्रोताओंको पसंद आती है | 

६)लोकप्रियताकी नशा याँ श्रोताओंसे भय यह दोन बातोंको मन मे प्रवेश नही देंगे तो अच्छा होगा | नही तो एक तो अपना भाषण लंबा हो जाता है याँ पर्याप्त समय का उपयोग न होकर भाषण जल्दसे खत्म करनेकी नौबत आती है |

७) समय के अनुसार, भाषणके मध्य समय पर हम आते है, तब अपने विषय तथा विचार के अनुरूप छोटी कथा , कुछ विनोद बताना आवश्यक होता है | ऐसा करनेसे अपने भाषण के बीचमे जिन श्रोताओंका ध्यान विचलीत हुआ है उनका ध्यान फिरसे अपने भाषणपर स्थिर हो सकता है | भाषणमे हो सके तो संस्कृत, अपनी मातृभाषा, राष्ट्रभाषाके मुहावरें, श्लोक, अमृतवचन लेखकका नाम बताकर पेश करनेसे वकृत्व को एक लय प्राप्त होती है जिससे श्रोता तृप्त हो जाते है | इसका कारन मानव को जन्मतः कानोसे गुंज सुननेमे रूची होती है और वजह यह है की यह विश्व एक नादब्रह्म है |

८) वकृत्वका सराव कैसा करना और वकृत्व करते समय कौनसी सावधानी बर्तानी है आदि बातें निचे देता हूँ |

i) आयनाके सामने भाषण बोलनेका सराव करना है |

ii) गायक जिस प्रकार अपने वाणीकी निगरानी रखते है वैसी वक्ताको भी वाणी तजेलदार रखनेके लिए लेना है |
सुबह और रात गरम पानी लेना चाहीये | गरम पानीमे किंचीतसा नमक डालकर गार्लनिंग करना चाहीये | गार्लनिक के लिए बेटाडीन (द्रवरूप) दवा भी मिलती है |

iii) चाय लेना हो तो कोरा चाय याने की पानी लेकर
उसमे  शरीरकी शुगर लेवलके हिसाबसे शुगर , थोडा
अद्रक, लौवंग डालकर अच्छी तरहसे उबालकर बादमे
चाय पाउडर डालके तुरन्त गॅस बंद करे | बिना दुधकी
चाय पिनेकी आदत लगाये | अथवा आजकल ग्रीन टी
उपलब्ध है वह पिजीये |

iv) भाषणमे पाॅज कैसा लेना है और कहाँ चढ-उतार
करना है, यह जानने के लिए कुछ नामी वक्ताओंके
विडीओ सुने |

v) किसी भी वक्ताकी नकल करनेका मोह टाल दे |

vi)भाषणसे पहले माईककी टेस्टींग तथा ॲडजस्टमेंट
चेक करें |

vii) भाषण करते समय माईक के हिसाबसे आवाज
का वाॅल्यूम ऑडीयेबल हो इतनाही रखे |

viii) मंचपर कोई प्रतिमा हो, तो उससे दुरी रखकर
खडे रहें ताकी वह प्रतिमाका आदर रहे |

 ix) विषयका ज्ञान, शब्दसंपत्ती, दमदार आवाज, और अंतःकरणमे बहता हुआ सद्भाव और अवधान शक्ती विकसित करनेके प्रयास करना है |

x) अपना विचार श्रोताके सामने अपनी सिर्फ हातके एक अंगूली उठाकर करते हो तो श्रोताओंके मनमे आप डिक्टेटर है , यह भावना दृढ होती है | इसके बजाय अपने दोनो हाथोका उपयोग करें तो आप लोकशाहीवादी है यह सुचीत होता है |

९) भाषणके समाप्तीके चरण पर आते तब  हमने जो कुछ बातें कहीं है उनका सार रूप करके कुछ संदेश, भविष्यवाणी तथा आनेवाले समयपर जो कुछ सावधानी बर्तानी होगी उसे जोडकर सभीको धन्यवाद देकर श्रोताओंसे विदाई लें | विदाई लेनेके बाद भाषण जिस क्षेत्रके विषयमे दिया हो तब उसे अनुरूप जय करना है | 
जैसे की शिक्षा क्षेत्रहो तो शारदामाता की जय,  उद्योग क्षेत्र हो तो जय महालक्ष्मी,  जिस देव देवताके मंदिरमें भाषण हो तो तब उसकी जय कहना, सहकार क्षेत्र हो तो जय सहकार, ,शोकसभा हो तो हरी ओम, और अंतमे अपने प्रदेशकी जय और जय भारत याँ भारतमातकी जय करना है यह ध्यानमे रखें | 

१०)अब मै आपको एक नामी वक्ताके परिश्रमकी कथा बताकर इस वक्ता प्रशिक्षण वर्ग की समाप्ती करता 
हूँ  | यह कथा है, वक्ता होनेका एक ही गुण जिसमे नही था ऐसे ग्रीसके प्रभावी वक्ता डेमाॅस्थेनिस की | जन्मसे ही उसकी आवाज तथा शब्दोच्चार  बोलनेकी कवायत कर रहे छोटे बालकके समान  थे | याने आवाजमे कंपनता 
थी | उसमे जो कमीया थो उसे नष्ट करके अच्छा वक्ता बननेका आव्हान उन्होंने स्विकार किया | वह पहाडपर चढउतार करने जाता था | उससे उनकी श्वसनशक्ती बढ गयी | लेकीन फिर भी आवाज दमदार नही हुआ था | कारन आवाजको  भार (वजन/ weight) नही था, विस्तार और व्याप्ती नही थी | समुंदरके तट पर जाना शुरू किया और जोरजोरसे बोलना शुरू किया | अब आवाज दमदार बना | मुँह, जिव्हा, के मसल मजबूत तथा इलॅस्टिक बन गये |  शब्दसंपत्ती बढानेके लिए नामांकित लेखक युसिडिडिज के ग्रंथ का पठन 
किया | अनेक किताबे पढे, भाषण सुने और अंतमे वह ग्रीस देशके वकृत्व पंढरीके पांडुरंग बने |

                                     धन्यवाद !
                                 जय वाक् देवता !
                                 जय भारतमाता ! 

वक्ता प्रशिक्षण (तृतीय सत्र)

 भाई और बहनो नमस्कार !

१)वक्ता प्रशिक्षणके तृतीय सत्रमे आप सभीका हार्दिक स्वागत है | इस सत्रमें हम वकृत्व- कला पर चर्चा करेंगे | द्वितीय सत्रोमें  हमने वकृत्वके लिए रखा हुआ विषयकी जानकारी कैसी लेनी है, उससे अपनी जिज्ञासाकी तृप्ती कैसी होती है  इन सभी बातोंपर चर्चा कियी है |  किसी विषयकी जानकारी याँ ज्ञान, श्रोताके सामने कैसा रखा जाये उसीको वकृत्व कला कहा जाता है | मैने कई साल पहले " It is nice to be important or it is important to be nice इस वाक्यपर चर्चा मे हिस्सा लिया था | चर्चासे कुछ निष्कर्ष  हातमे आनेवाला नही था | इसका कारन महत्वपूर्ण बातें अच्छी लगती है और अच्छी बातें महत्वपूर्ण होती है | लेकीन चर्चासे हम यह सिख लिया की किसीभी विषयमे दो राय होती है | मराठीत म्हटले जाते की,  " प्रत्येक नाण्याला दोन बाजू असतात | "

२) किसी विषय याँ प्रसंग अच्छे रहते है तब वकृत्व अच्छा होता है, याँ वक्ताके शैलीसे वजह विषय और प्रंसग अच्छे लगते है इस बारेंमे भी हम चर्चा करेंगे तो ठोस उत्तर नही मिलेगा |‌ कभी कभी श्रोता वर्ग वकृत्वका विषय देखकर सभामे उपस्थित रहते है | तो कभी अच्छा वक्ताको लोग सुनने आते है | वकृत्व का विषय हो याँ विषयको अच्छी तरहसे पेश करनेवाला अच्छा हो, यह दोनों बाते एक दुसरेको पुरक है |  फिर भी किसी भी विषयको याँ विचार याँ प्रसंगको कलाके ढंगसे पेश करना उसे वकृत्व कहे तो वह अधिक सच है |  कलाका स्वरूप भी व्यक्ती सापेक्ष रहता है | सभी अच्छे, नामांकीत वक्ताकी एक स्वतंत्र शैली होती है | उस शैलीसे उन्हे लोकप्रियता मिली है, फिर भी उनको भी  वक्ता बननेके प्रक्रीयासे जाना पडा है तथा प्रयास भी करने लगे है | किसी भी कलाको अपना एक मंत्र और तंत्र  रहता है और उसे अवगत करनेकी प्रक्रीयाका नाम  प्रशिक्षण 
है | मुलतः प्रशिक्षणमे शिक्षा याने शिक्षणका अंतर्भाव  होता है | प्रशिक्षण याने किसी क्षेत्रका उच्च स्तरका ज्ञान लेना है | आजके युगमे इसे  स्पेशालायझेन ऐसा नाम प्राप्त हुआ है | 

३) वकृत्व यह एक कला है | लेकीन गहीरासे देखे तो वकृत्व कलाके बढकर कुछ तो है | चलो उसें ढुंढनेका प्रयास करें | हमारी संस्कृतीमे विश्वकी निर्मिती 'ओम'  इस नादसे हुई ऐसा कहा है | ॐ इस शब्दमे  अ ऊ, म  ऐसे तीन पद  है | आचार्य विनोबाजी भावेने  कहा है की उमा यह एक शक्ती है और उसमे भी ही अ ऊ म ऐसे तीन पद आये है लेकीन भिन्न क्रमसे आये है जैसे की उ म अ | याने उमा ! ओम याने शीवजी याँ पुरूष और उमा याने प्रकृती | इन दोनोंके मिलनसे इस विश्वका निर्माण हुआ है | एक पेशीसे बहुपेशी और बहुपेशीयसे  विश्वका निर्माण हुआ ऐसा विज्ञान कहता है | इसका मतलब अध्यात्म और विज्ञान अपने अपने शैलीमे शाश्वत सत्यका वर्णन करते है | विज्ञान कहता है, एक महाविस्पोटसे  विश्वकी निर्मिती हुई | इसका मतलब आवाज (Big Bang) | अध्यात्म कहता है  ' ॐ ' ऐसे नादसे विश्व निर्माण हुआ | नाद याने धून और  धून याने ध्वनी, और ध्वनी याने बोलना | 'बोलना' यही साहित्यका पहला रूप है | सदियोंसे जो ज्ञानका भांडार दृश्य स्वरूपमे आया वह वाणीके माध्यमसे आया | उसे श्रुती, स्मृती, उपनिषद ऐसा कहा जाता है | बादमे लेखन कला, साहित्य, वाङमय, ऐसे होते होते मिडीया, मोबाईल इन्टरनेट तक प्रवास हुआ है | यह सभी बोलना नामकी शक्ती के विभिन्न रूप है | 

४) वकृत्व यह कला उपजत भी रहती है और वारस रूपमें भी मिलती है | मराठीके एक नामी प्रवचनकार प्राध्यापक सु ग शेवडेजींके दोनो सुपूत्र आजके तारीखमें अच्छे व्याखाता माने जाते है | वैकुंठवासी किर्तनकार आफळे बुवा के सुपूत्र भी एक किर्तनकार है और व्याखाता है | वह  मराठी संगीत नाट्यसृष्टीके एक महशूर ॲक्टर भी  है | लेकीन ऐसे भी उदाहरण है की जिनके पुर्वज अच्छे वक्ता होकर भी उनके वंशज अच्छे वक्ता नही बन सके |

५) गुरू-शिष्य परंपरामे भगवान रामकृष्ण परमहंस और स्वामी विवेकानंद यह एक अग्रणी जोडी है | भगवान रामकृष्ण परमहंसको अपने आत्मिक शक्तीद्वारा नरेंद्र जैसा युवक उनके पास आयेगा यह मालूम पडा था | वे नरेंद्र की राह देख रहे थे | उन्हें नरेंद्रकी भेट होनेकी परम उत्सुकता लगी थी | वही नरेंद्र दुनियामें अध्यात्म क्षेत्रके एक महान चिंतक और वक्तृत्व कला के भी स्वामी रूपमें अमर रहे है | शिकागोमे सर्वधर्म परिषदमे उनके व्याख्यानकी  ' इस सभागृहमे उपस्थित Brothers  and sisters ' कहकर जो  शुरूआत कियी उसकी धून आज भी सुनाई जाती है | इसे कहा जाता है, श्रोताओंके प्रती हृदयसे भक्ती ! उस विख्यात भाषणके बाद स्वामी विवेकानंदजीके अमेरिकामें व्याख्यानोंकी शृखंला शुरू होई | एक दिन उनके सुबह सत्रका भाषण खत्म हुआ,  तब उनके खास परिचीत अमेरिकन श्रोताने उनको पुछा कि " स्वामीजी, कल देर रात तक आपका कार्यक्रम शुरू रहा, आपको भाषण तैयार करनेके लिये पर्याप्त समय नही मिला, फिर भी आप आज सुबह इतना सुंदर और सुलभ भाषण कैसा कर सके? "  स्वामी विवेकानंदने जबाब दिया, " बंधू, अपना मन श्रोताओंने कब्जा किया हो तो श्रोताओंसे हमें शक्ती प्राप्त होती है | " उन्होंने यह शक्तीको चमत्कार समझनेका स्पष्ट रूपसे इन्कार किया है, इसे कहते है, ' श्रोताओंके प्रती भक्ती | ' स्वामी विवेकानंद मे जरूर दैवी शक्ती थी लेकीन ग्रंथ, किताबे पढना उनका श्वास बन गया था इसे हमें भुलना नही | इसिलीए प्राध्यापक शिवाजी राव भोसले, अपने देशके विद्यमान पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वामी विवेकानंदके विचारोंसे अधिक प्रभावित हुये है | प्रा शिवाजीराव भोसले स्वामी विवेकानंदके जीवन चरीत्रके एक जाने माने व्याख्याता है | एक जगह उन्होने कहा है की, वाचन 
और वकृत्व यह एक उपासना है | 

६) दुनियामे ऐसे भी उदाहरण है जिसके पास वकृत्व कला बिलकूल नही थी | फिर भी वह अपने परिश्रमके बल पर जागतिक स्तरके अच्छे वक्ता बन गये है | इसमेसे एक वक्ता की कथा मैं इस सत्रके अंतिम चरणमे दुँगा | अनेक देश-विदेशी मान्यवर वक्ताओंने अनुभवको अपने पब्लीक स्पीचेस तथा आर्ट ऑफ पब्लीक स्पिकींग जैसे किताबोमें दिया है | ऐसे किताबे भी आप जरूर पढे |

७) कोई भी कला अवगत करनेके लिए प्रॅक्टीस याने सराव करना यह एक प्रमुख कन्डीशन है | कला सिखनेके लिए उस कलाके तंत्र और मंत्रको अच्छा तरहसे समझना चाहिये | वैसे तो हम हर दिनमे आपसमे विभीन्न विषयपर बोलते है, संवाद करते है और चर्चा भी करते है | वही चर्चा निर्भयतेसे मंचपर करनेका धाडस करें तो वकृत्व कला अपने आप भी सिख सकते है | मैं मानता हुँ की Success come to those who plan their work and excute the plan with self confidence and determination. लेकीन  Success come to those who take risk इस तंत्रको भी अपनाया जा सकता है | जब वकृत्व कला का प्रश्न आता है तब तंत्र हो या मंत्र, अलग अलग मंचपर होनेवाले व्याख्यान सुननेकी आदतसे अच्छा वक्ता बन सकता है यह त्रिकालातीत सत्य है |

८) हम जो भाषण सुनते हो या पढते हो, उस समय टिपण लिखनेका काम शुरू रखना चाहीए | वक्ताने बतायी हुई कथा, प्रंसग, अनुभव, मुहावरें, स्टॅटेस्टीक, यह सब मुद्दे  Date and Subject wise एक फाईलमें रखना चाहीये | एक ही विषयपर दो याँ तीन वक्तोओंका भी भाषण सुनना होता है | इसिलीए Subjectwise टिपण रखे तो जब हमें भाषण देना है, उस समय वह टिपणको रैफर करनेमे सहज सुलभ हो जाता है | इससे हम अपने working hours की बचत करते है |  यह बात व्यवस्थापन शास्त्रके गुरू भी सिखाते है |  ऐसी बातें दिखनेमें छोटी लेकीन इससे  भाषणके लिए घरसे बाहर  निकलते समय आत्मविश्वाससे परिपुर्ण और प्रसन्नतासे मंचपर विराजमान होनेकी मदद होती है |  स्वातंत्र्यवीर सावरकरने ' सर्वसारसंग्रह ' इस नामकी टिपण नोटबूक बनायी थी और कहा है की वही नोटबूक उनके वकृत्वकी नींवकी ईट बन गयी है | भाषण सुनना और टिपण नोटबूक तैयार करनेसे एक श्रोताके नातें अपने भावनाओंके अविष्कार की हमें अच्छी पहचान होती है | और इससे हम जब वक्ताके भुमिकामे काम करते है तो अपने सामने बैठे हुये श्रोताओंकी नस पहचानेमे  मददगार होती है |

९) विविध स्तर, विभिन्न मानसिकता, विभिन्न रूचीसे भरा हुआ लोगोंका समूह इसका नाम समाज है | जैसा श्रोता वर्ग वैसा वकृत्व होना चाहिये | ' जैसा देश वैसा वेष '  यह आम तौरसे माना गया सिद्धांत वकृत्व कलामें भी लागू होता है | छोटे बालकोंके सामने हमारा भाषण कथा रूपमें होना प्रायः आवश्यक माना गया है | श्रोताओमे महिलाकी उपस्थिती अधिक हो तब महिलाओंके पराक्रम, उनकी अच्छी विशेषतायें पर बात अपने भाषणमें होना जरूरी है |

१०) श्रोताओंमें  इतनी विविधता विभिन्नता होते हुई भी आमतौरसे मानी गयी विशेषतः यह है की प्रत्येक श्रोताका ध्यान पुरी तरहसे भाषण सुननेमे रहता नही है |' Every man is poor listener ' यह एक वास्तव है | दुसरा सिद्धांत यह है की Customer is always right. And  customer is our god यह आजके व्यापारी युगमें स्थापन हुये जो नियम है, वह वकृत्व कलामें प्रवेश कर चूके है | क्यों की वक्ताको भी मानधन देना पडता है | आजके इस व्यापारी युगमे वकृत्वकला एक उपजिविका साधन बन गयी है | यह आज स्वाभाविक माना गया है | कालाय तस्मै नमः यह एक सच है और अनुभव भी है | इसपर किसी की कोई आपत्ती होनेका सवाल ही नही उठता है | वकृत्व कला आजके युगमे एक करिअर हुआ है | इस करिअर मे ट्रान्सलेटर याने अनुवादक की जरूरत दुनियाके सभी देशोको रहती है | यह बात विशेषतः महाविद्यालयीन विद्यार्थीओंने ध्यानमें रखें | मराठी जगतके जाने- माने गये महशूर वक्ता प्राध्यापक शिवाजीराव भोसलेने कहा 
है, " बोलणे आणि लेखन  नेमके आणि नेटके असावे."  इसका अर्थ  to the point and appropriate होनेकी आवश्यकता है | प्राध्यापक  शिवाजीराव भोसलेजीने यह कहकर हमें बताया है की  अपने भाषणसे श्रोता बोअर होनेसे पहले ही भाषण समाप्ती करना उचीत है |  इंग्लडके भुतपुर्व प्रधानमंत्रीने विन्स्टन चर्चीलने कहा है की " भाषण कब खत्म करनेका यह ज्ञान वक्ताको होना जरूरी है |" इसलिए भाषणमे क्या बोलना है इससे अधिक महत्वपूर्ण बात यह है हमें क्या बोलना नही है इसपर ध्यान देना चाहिए | तभी अपना भाषण अधिक अर्थपुर्ण, अधिक प्रगल्भ और अधिक पुर्णत्वके दिशापर जाता है |
                                               क्रमशः ----

(कृपया ध्याने दे-- वक्ता प्रशिक्षण सत्र चतुर्थ पढनेके लिए स्वंतत्र लेख निचे दिया है | )

वक्ता प्रशिक्षण (द्वितीय सत्र)

भाई और बहनों नमस्कार !


आप सभीका वक्ता प्रशिक्षणके द्वितीय सत्रमे हार्दिक स्वागत है |

१) वकृत्व एक अध्यात्म है, विज्ञान है, एक कला है और एक शक्ती भी है | इस कलाको आत्मसात करनेकी पहली जरूरत यह है की हमें पढनेकी आदत लगाना है | कोई भी विषय हो उसमें आम तौरसे अलग अलग रायें भी होती है | और वैसे अलग-अलग किताबें भी होती है | इसिलीए विषयकी जानकारी लेनेकी लिए अलग अलग किताबें पढना चाहिये , क्यों की वक्ताके सामने जो श्रोता बैठते है वह भी विविध विचारसरणी, तथा स्तर और विविध रूची हो ऐसे होते है | इसिलीए पढनेकी रूची बढानेके लिए हर दिन प्रयास करना पडता है |

२) किसी भी चीज की आदत बनें तो वह आदत अपना स्वभाव बनता है | कहा जाता है की मनुष्यको बुरी चिजें जल्दसें आकर्षित करतें है | लेकीन अच्छे, और नेकी कार्यक्षेत्रमें काम करनेकी इच्छा जल्दसे नही होती है और जब होगी तो उसमें हमारी प्रगती भी उत्क्रांतीसें याने gradually होती है | उसमें कोई शाॅटकट नही होते है | सृष्टीमे एक शाश्वत सत्य है और वह है  आम , केला, सेब, इत्यादी फल पानेके लिए उनके पेडकी अच्छी तरहसे निगरानी करनी पडती है | लेकीन सृष्टीमें कांटेदार बिल्लीयाँ जो दिखती है, उसे ना सुर्यप्रकाशकी जरूरत होती है, ना पानीकी जरूरत रहती है | ना निगरानीकी आवशक्यता होती है, ना फर्टीलायझर और किटकनाशक दवाँयेकी रहती है | बस वह कांटेदार बिल्लीयाँ युहीं उगती है | इसिलीए किसी भी क्षेत्रमें अच्छा यश प्राप्त करना हो तो पहले संस्कारकी आवश्यकता होती है | संस्कारके दो प्रकार होते है | एक नैतिक और दुसरा व्यवहारीक जिसमें जिस क्षेत्रमे यशस्वी होना उस क्षेत्रका प्रॅक्टीकल और तांत्रीक ज्ञान का संस्कार | वकृत्व क्षेत्रमें भी उन्नती करनी हो तो पहले वाचन संस्कृतीको आत्मसात करना है | दुसरी बात है कलाका तंत्र जिसमे, व्यक्तीमत्व विकास, आवाज थेअरी, समयसुचकता, इनका अंतर्भाव होता है|

३) जिस विषयपर बोलना है उस विषयकी जानकारी की जरूरत होती है | ज्ञान के बिना काम नही | विषयकी जानकारीके लिए लगन है तो ज्ञान प्राप्त होता है |  लगन याने समरस होना है | इसिको भक्ती भाव याँ भक्ती योग कहते है | ज्ञान के बिना नाम (भक्ती) अधूरा और नामके बिना ज्ञान अधुरा है |  हमें ज्ञानयोगी बनना है और भक्तीयोगी भी बनना है | बिना ज्ञान, बिना नाम से कर्म भी अधुरा है | यह एक अद्भूत अवस्था याँ व्यवस्था है | इसमे छिपा हुआ एक सत्य है | वह सत्य यह है की सबसे पहले ज्ञान संपादनकी इच्छा होनी चाहीए | और उसके बाद  ज्ञान संपादनका कार्य शुरू होता है | वह कार्य निरंतर जारी रखना चाहिए |  इसका मतलब हमें निरंतर कर्मयोगी बनना पडेगा | गीतामे भगवंतने कहा है की  
' तस्मात योगी भव |' कर्मसे भागना यह अक्षम्य भूल है | Without vision action is fruitless. And without action every thought, or vision is hopeless.

४) अपने देशमे बहूत ऐसी संस्थायें है की वह समाजमे वाचन संस्कृती बढानेके लिए किताबोंका प्रदर्शन रखते है और किताबोंके मूल्य घटाते है ,ताकी लोगोंमे पढनेकी आदत लगें | कही जगह चलता-घुमता वाचनालय का भी अभियान रहता है, जिससे लोगोंको अपने घरपर किताबे मिलते है | वाचन को संस्कृती माननेकी प्रथा हमारे देशमे सदियोंसे चलती आयी है | सदियोंसे हमारें यहाँ वाचन और वाणी यह दो महान शक्तीयाँ मानी जाती है | वर्तमान कालमे वाचन एवं वाणी के माध्यम कुछ बदल गये है लेकीन वाचन और वाणीकी शक्ती हम तर्क नही लगा सकते इतनी बढी हुई है |  फेक विडीओज्, फेक न्यूज, फेक आर्टिकल्स, फेक डाटा, आर्टीफिझीयल इंन्टीलीजन्सी, इस रूपमें मूल ज्ञान -विज्ञान, लेखन और वाणी अब शस्त्र बन गये है, और इसी शस्त्रोंसे अपने देशकी शिकार करनेका  षडयंत्र रचा गया है | देशके एक जागृत नागरिक होनेके नाते समाजबांधवोंको गुमराह करनेकी दुश्मनकी  कोशीश को नाकाम करनेका प्रयत्न करना हमारा कर्तव्य है | राष्ट्रहीतकी बातें लोगोंके सामने रखनेकी क्षमता प्राप्त करना है | नये शताब्दीमें वक्ता का व्यासपीठ किसी हाॅलसे ज्यादा अपने वस्तीके हर बांधवका घर होगा | व्यासपीठ की और वक्तृत्व की शक्ती असामान्य है | इसी शक्तीसे अपने देशका स्वातंत्र्य संग्राम यशस्वी हुआ | सन १९७५ मे देशमे  इमर्जन्सी लगाकर केंद्रकी इंदिरा गांधी सरकारने अभिव्यक्ती स्वातंत्र्य छिन लिया था | १९७७ के चुनावमे पंतप्रधान इंदिरा गांधीका और उनकी काॅग्रेस पार्टीका  उस समयके विरोधी दलोंने पराभव किया और अभिव्यक्ती स्वातंत्र्य वापस  मिल गया और  इमरजन्सी भी हट गयी | उस समय चुनाव प्रचारमे विरोधी दलोंके नेताओंने बहुत प्रभावशाली रूपसे भाषण दिये थे | भारतीय इतिहासमे वह सभी भाषणें वकृत्व कलाका एक विलोभनीय अविष्कार माना जाता है  | महाभारतके कालमे कौरव पांडवोंमे जो महायुद्ध हुआ था, उसमे भगवान श्रीकृष्णने सभी पारंपारिक शस्त्र छोडकर वकृत्व शस्त्रका उपयोग करके अर्जूनको गीता कही | इससे पांडव को विजय प्राप्त हुआ और अखिल विश्वको एक अभूतपुर्व ऐसा गीता ग्रंथ प्राप्त हुआ | ज्ञानेश्वर महाराजने भी ज्ञानेश्वरी अपने वाणीसे भक्तोंको सुनायी थी | उसके बाद वह लिखीत रूपमें आयी | ऐसा कहा जाता है की ब्रिटनके प्रधान मंत्री विन्सटन चर्चील एक अच्छे वक्त थे | उनके भाषणसे दुसरे महायुद्धके कालमे, ब्रिटनकी जनता और सैनिकोंको नया उत्साह आता था | इसिलीए हिटलरको हार मिली |

५) मेरे पास प्रसिद्ध गायत्री उपासक देवधरजींका एक किताब  पढा है | उन्होंने वाणीके (वाचाके) चार प्रकार बतायें है | आप सभीके जानकारीके लिए उसे संक्षिप्तमे रखता हूँ | हम आपसमें सब संवाद करते है उसे ' वैखुरी ' वाणी कहते है | दुसरी वाणीको ' मध्यमा ' कहा जाता है | जिन लोगोंके कहना को हम आज्ञा मानते है, उनके पास ' मध्यमा ' वाणी होती है | ऐसे वाणीका प्रयोग देशके राष्ट्रपती, प्रधानमंत्री करते है | क्यों की उन्होंने जो कहा है उसे एक आम नागरिकके नाते हम स्विकार करते है | मध्यमाके उपरकी श्रेणीपर ' पश्यन्ती ' वाचा रहती है | निरंतर अध्यात्मिक साधना, पठण, और वाचनसे दिलकी गहराईसे बोलनेकी शक्ती प्राप्त होती है उसे पश्यन्ती वाणी कहा जाता है | इस वाचासे सदा आशिर्वाद ही बाहर आता है | माना जाता है की आज भी अपने देशमे ऐसे अध्यात्मिक गुरू है, उनका कहना एक प्रकारकी भविष्यवाणी रहती है | सबसे उच्च श्रेणीकी वाचाको 'परा ' कहते है | वह अपने नाभी स्थित रहती है | भगवान श्रीराम, श्रीकृष्ण, बुद्ध, महावीर, गुरू नानक और सभी संत-महंतके मुँहसे  सिधीसाधी बातें भी, ' परा ' वाणीके प्रकार माने जाते है | श्रद्धेय स्वामी विवेकानंद, लोकमान्य तिलक, स्वातंत्र्यवीर सावरकर, सुभाषचंद्र बोस, पंडीत नेहरू, आचार्य अत्रे, पु ल देशपांडे,  प्राध्यापक शिवाजीराव भोसले, अटलजी, जगन्नाथरावजी जोशी, बॅरिस्टर नाथ पै, सुषमा स्वराज, साध्वी ऋतुंबरा, साध्वी उमा भारती, बाळासाहेब ठाकरे आदि महान व्यक्तीओंने अपने भाषणसे लाखो लोगोंके दिल जिता है | इसका कारन, उनकी कितोबोंसे गहरी दोस्ती थी और समाजके प्रती उच्च श्रेणीकी भक्ती थी | इन महानुभवोकें चरित्रसे प्रेरणा लेकर वाचन संस्कृतीको आत्मसात करें तो हमारा  संयम और आत्मविश्वास बढता है, जिससे  हमारी वकृत्व कलाके साथ अन्य क्षेत्रमे भी प्रगती होगी |

६) आम तौरसे हम कुछ पढते है, तब हम वाणीसे शब्द नही उच्चारते है | सिर्फ कितोबोंके एकेक पृष्ठपरके शब्दपर नजर देकर किताब पुरा पढते है | वैसा देखा जाय तो ईश्वर हर प्राणीमात्रामें स्थित है और यह बात भगवान श्रीकृष्णने गीतामें कही है,
          ईश्वरः सर्व भूतानां हृदेशेऽर्जन तिष्ठती | 
इसिलीए मुझे लगता है की जब हम किताब पढते है, उस समय हम ' परा ' वाणीका ही उपयोग करते होगे | इसका मतलब पढते समय अव्यक्त रूपसे हम स्वयं बोलते है और स्वयं सुनते भी है | इसी प्रोसेसमें स्वाभाविक रूपसे हमारा संयम बढता है और साथमे श्रवणशक्ती बढती है | श्रवणशक्ती बढती है तब स्मरणशक्ती भी बढती है, जो हमें वकृत्वमे मददगार होती है | अच्छा श्रोता ही अच्छा वक्ता बन सकता है यह बातको आधुनिक मानसशास्त्रने सहमती दर्शायी है | सारांश से हम यही मान ले की अच्छा वक्ता बननेके लिए विषयका ज्ञान - व्यासंग हो, अच्छा श्रोता बनो, अच्छी वाणी हो और श्रोताओंके प्रती भक्ती हो |

बंधुओ, मैंने अभी आपके सामने जो बातें रखी है, वह सब वकृत्वके पिछे छुपें हुयें विज्ञान और अध्यात्मके रहस्यें हो सकती है | वकृत्व यह एक बहुत बडी कला भी है | इसपर हम तृतीय सत्रामे चर्चा करेंगे |
                                              क्रमश - - - -

(कृपया ध्यान दे --  वक्ता प्रशिक्षणका तृतीय सत्र पढनेके लिए स्वतंत्र लेख निचे दिया है ) 

वक्ता प्रशिक्षण (प्रथम सत्र)

मे महीना गेला. जून ही गेला. जुलैचा पहिला पंधरवडा संपला. लाॅकडाऊन शिथिल करण्यासंबंधीचा निर्णय जूलै अखेरीस होईल असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी म्हटले आहे. पण राजकीय मंडळीचे राजकारण अहोरात्र चालू आहे. वस्तुतः राजकारण या शब्दा ऐवजी राजनीती असा शब्दप्रयोग लोकशाहीत अभिप्रेत असतो. पण तो कायमचा हद्दपार झाला आहे. राजकारण अहोरात्र सुरू असते असे म्हणण्यापेक्षा रात्रीच अधिक चालते आणि चर्चा दिवसा चालू असतात, असे म्हटले तरी ते पटण्यासारखे आहे. राजकारणावरील चर्चा आणि विश्लेषणाचे कार्यक्रम प्रिन्ट आणि इलेक्ट्राॅनिक्स मिडीयात ही अहोरात्र सुरू असतात.  म्हणून माझ्या एका मित्राने वैतागाने सुचविले की काही तरी बदल म्हणून राजकारण सोडून दुसर्या क्षेत्रासंबंधी लेख लिहावा. मी म्हटलं तुच विषय सुचव की. त्याने वक्ता प्रशिक्षण या विषयावर हिंदी भाषेत एक लेख पब्लीश करण्याची विनंती केली. हिंदी भाषेत लेख लिहण्यात मला अडचण नाही हे माझ्या मित्राला ठाऊक आहे.  परंतु विज्ञान शाखेच्या अभ्यासक्रमात जसे प्रॅक्टीकलचा तास असतो तसेच वक्ता प्रशिक्षण हा एक उपक्रम असतो. तो कार्यशाळेत पार पाडला जातो. म्हणून मी लागलीच होकार दिला नाही. परंतु वक्ता प्रशिक्षण या विषयावर पुस्तके उपलब्ध आहेत . मग लेख लिहण्याचे टाळणे मला प्रशस्त वाटले नाही. म्हणून कसे का होईना प्रयत्न करू या असे ठरविले आणि मित्राला होकार दिला. त्यातून आकारास आलेले वक्त प्रशिक्षण आपल्यासमोर मांडतोय. आपण या उपक्रमाचे स्वागत कराल अशी आशा बाळगतो . धन्यवाद !


भाई और बहनों नमस्कार !

१)इस वक्ता प्रशिक्षणमे आप सभीका हार्दिक स्वागत है | हम इस प्रशिक्षणमे व्यक्त होना,  व्यक्तीकी व्यक्त होनेकी स्वाभाविकता, बादमे वक्ता बननेकी इच्छा, उसके लिए वाचन संस्कृतीको स्विकारना, बडे बडे वक्ताओंके भाषण सुननेकी आदत लगाना और बादमे वक्ता बनना इसी क्रमसे हम इस प्रशिक्षणमे चर्चा करने जा रहे है | 

मित्रो,  गुरू पौर्णिमा नजदिक आ रही है | गुरू शिष्य परंपरा सिर्फ मानव जातीमें है | इसका कारन यह है की मानवको मन, वाणी और बुद्धीका वरदान है | पशु-पंछीको मन  होता है | उनको मन है इसिलीए उनके पास भावना भी है | लेकीन उनको वाणी जो है वह सिर्फ आवाज है | इसिलीए मन हैं पर भावना व्यक्त करनेकी क्षमता पशु-पंछीयोंके पास नही होती है | विचार करनेकी शक्ती पशु-पंछीके पास होती है | इसिलीए उनको  हमलेकी संभावना समझती है और जहाँ संरक्षण करना ठिक है उधर संरक्षण करते है और जहाँ धोका है वहाँसे पलायन करते है | विचार व्यक्त करनेकी शक्ती पशु और पंछीके पास नही होती है | जो व्यक्त होता है वह व्यक्ती | लेकीन व्यक्त होनेसे पहले उस व्यक्तीके पास कोई विचार होता है | लेकीन विचार सुविचार भी होता है और कुविचार भी होता है | इसिलीए वैदिक कालसे हमारे हर घरमे  बुजूर्ग लोग युवा पिढीको  ' बोलनेसे पहले विचार करें ' यह वाक्य सुनाते आये  है | विचार पुर्वक बोलना यह आचरण धर्मका पहला तत्व है और हमारे वेद, स्मुती, श्रुतीने कहा है, की आचारः प्रथमो धर्मः| (आचरण यही पहला धर्म है ) इससे आगे जाकर वेद कहते है  की, तस्मात् प्राण्येभ्यः अपि विशेषतः | (इसिलीए प्राणोंसे भी बढकर सदाचारकी याने आचरण धर्मकी रक्षा करें ) एक जगह ऐसा भी कहा है की
                   आचारः परमं तपः ||
                   आचारः परमं ज्ञानम |
                   आचारात किं न साध्यते ||
सिधा और साधा अर्थ है आचरणसे सबकुछ हासील कर सकते है | क्योंकी वही परम तप और ज्ञान है | आचरण धर्म का मूल है, तो बोलना यह एक शक्ती है | इसका अर्थ यह है की अच्छा बोलनेसे हम किसी भी क्षेत्रमे प्रगती कर सकते है | प्रथम बोलना, उसके बाद अच्छा बोलना |अच्छा बोलनेके बाद , बहुत बढीया बोलना | बादमे छोटे मंचपर बोलना, उसके बाद बडे मंचपरसे बोलना | बडे मंचपर बोलनेकी आदत लगनेके बाद श्रोताओंके सामने बोलनेका डर खत्म होता है तब वक्ता बन जाता है | ऐसी लंबी होती है वक्ता बननेकी प्रक्रीया |  हमने जन्म लिया और बोलने लगे, चलना लगे, ऐसा तो होता नही | इसिलीए वक्ता प्रशिक्षण लेना भी क्रमशः होता है | मैने वक्ता प्रशिक्षण लेना ऐसा शब्दप्रयोग इसिलीए किया है, की मैं भी इस प्रशिक्षणमे एक विद्यार्थी हूँ | एक बात ध्यानमे रखें की वक्ताकी उपाधी श्रोता देतें है और बादमे वह उपाधी सभा आयोजन समितीसे प्राप्त होती है | वक्ता की उपधीसे अच्छा वक्ताकी उपाधी मिलना आसान नही है | और दशसहस्त्रेषू वक्ता यह उपाधी प्राप्त करना यह माॅउन्ट एव्हरेस्ट सर करने इतना खडतर है 

२) जो व्यक्त होता है उसे व्यक्ती कहा जाता है | व्यक्त होना यह भी एक स्वाभाविक क्रिया है | इसिलीए अभिव्यक्ती स्वतंत्रता यह लोकशाही राज्य प्रणाली का सबसे महत्वपूर्ण लक्षण माना जाता है | व्यक्त होनेके लिए आम तौरसे वाणीकी जरूरत रहती है | अपने देशमें सदियोंसे ऐसे विभूती हुयें है की उनका व्यक्तीत्व भी ऐसा था की वे बिना वाणीसे और बीना शब्दसे दुसरोके अंतरमनको छू लेते थे | उसके लिए साधना करनी पडती है | वह सभी तपस्वी थे | लेकीन सिर्फ तपस्वी लोग ऐसा चमत्कार करते है, यह आधा सच है | आजके युगमें बिना वाणीसे, बिना दृष्टीसे, बिना श्रवणशक्तीके, शरीरका कोई हिस्सा खोकर बैठे ऐसे बांधव और बहनें वकृत्व, चित्रकला, शिल्पकला, गायनकला, संगीतके विविध यंत्र वादन, रनिंग स्पर्धा, स्पोर्ट आदि क्षेत्रमे अच्छा प्रदर्शन कर रहे है | इसिलीए  उन्हे दिव्यांग ऐसी उपाधी प्राप्त हुई है | इससे यह स्पष्ट होता है, किसी भी कलामें उच्च श्रेणीकी प्रगती हासील करनेकी लिए अतूट चिकाटी और कठोर परिश्रमकी जरूरत होती है और वकृत्व क्षेत्र इसें अपवाद नही है |

३)) जब लेखन तंत्र का जन्म नही हुआ था, तब वकृत्वने ही दुनियामे ज्ञानका प्रसार किया | इसका मतलब यही है की साहित्यका जन्म अपने बोलनेसे ही शुरू हुआ है | बोलना याने संवाद | संवादसे शुरू किया प्रवास सुसंवाद तक जाना यह भी एक प्रक्रीया है | उसके लिए संस्कार की जरूरत रहती है | दो तोतेका एक उदाहरण आप सभीको मालूम है | एक  सुसंस्कृत गृहस्थीके पिंजडेमे बैठा तोता, अपने घरमे कोई अतिथी आता है तब वह तोता अपने मुँहसे ' नमस्ते ' कहकर अतिथीका स्वागत करता है | लेकीन असंस्कृत, अन्डरवर्ल्ड याँ गुंड प्रवृत्तीके गृहस्थीके घरका तोता अतिथीका स्वागत गालीयोंसे करता है | यह उदाहरण इसिलीए पेश किया है की वकृत्व कलाको अपने रोम रोममें जगह बनाना है, तो प्रथम हम संस्कारीत होनेकी जरूरत है | क्योंकी संस्कारीत व्यक्ती दैनंदिन व्यवहारमे बातचीत भी सुसंवादसे करती है | हमारे यहाँ कहा जाता है की,
' संस्कारः एक धनं न क्षिण जायते | ' सिर्फ बोलना उसे संवाद कहते है, वह पहली स्टेज और ' संवादसे सुसंवाद ' यह  दुसरी स्टेज है | यह प्रवास बहूत खडतर रहता है | हमारा सौभाग्य है कि सुसंवाद का संस्कार हमें अपने माता-पितासे मिलता है | 

४)भूतपुर्व प्रधानमंत्री भारत रत्न अटलबिहारी वाजपेयीजी  एक महान वक्ता थे | किसी पत्रकारसे बाते करते समय  उन्होंने कहा था की  " बोलनेके लिए वाणीकी आवश्यकता होती है लेकीन मौन के लिए वाणीके साथ विवेक की आवश्यकता रहती है | " अटलजी कवी भी थे और कवीके बारेंमे कहा जाता है  'जो न देखे रवी वह देखे कवी | ' इससे यही प्रतीत होता है की अटलजीने हमें एक संदेश दिया है की यदी अपने बोलनेसे किसीके दिलको ठेंच लगें तो सत्य कटू हो तो  मौन रखे तो अच्छा होगा | क्योंकी अपने मौनसे ही सत्य क्या है इसका संदेश सामनेवालेको आज नही तो कल मिलता है | इसे विवेक कहा जाता है | सत्य बोलना ही है तो उसको इसी तरह पेश करें कि दुसरेके दिलको ठेंच ना पहुँचे | इससे वक्ताके प्रती श्रोताओंके मनमें आदर बढता है | इस संदर्भमें एक कथा पेश करता हूँ | कथा कथन, चुटके आदि बातें अपना भाषणके विषय को अच्छी तरफसे पेश करनेमे तथा श्रोताओंके कान और ध्यान अपने भाषण पर लगे रहनेका एक महत्वपुर्ण आयुधके तरह काम करते है | लेकीन वह कथा, चुटके विषयके अनुरूप होना चाहिए | चले, अब हम कथाके ओर |

५)एक राजा था | उसको जवान बेटी थी और बहुत सालोके बाद जन्म लिया एक तीन सालका बेटा था | एक दिन राजाको अपने हातके मुद्रासे भविष्य जाननेकी इच्छा हुई | उसने प्रधानको आज्ञा दियी, की कल दरबारमे राजज्योतिषीको बुलाया जाय | दुसरे दिन दरबारमे राजज्योतिषीको सिंहासनके नजदिक बैठनेकी व्यवस्था कि गयी | राजा आ गये और सिंहासनपर विराजमान हुये और ज्योतिषीसे उनके परिवारके बारेंमे पुछताश कियी | बादमे ज्योतिषीको अपना हात देकर बोले, " ज्योतिषीजी अब आप शुरू करें आपका कार्य | "

ज्योतिषीने  राजाकी प्रथम पराक्रम, बादमे धन रेखा  उसके बाद विद्या रेखा, और जीवन रेखा देखकर राजाको  सम्राट बननेका योग, राजाके पराक्रमसे अन्य राज्य उनके राजके हिस्सा बनना, स्वाभाविक रूपसे धन और संपत्ती बढनेका योग और  राजाको लंबी आयु मिलेगी, देश-विदेशके विद्वान जोड जायेंगे और विद्याके सभी शाखायेंकी विद्यालय तथा महाविद्यालयका निर्माण होगा आदि अच्छी बातें बतायी | अंतमे वह ज्योतिषी  पुत्रसे सुखकी प्राप्त कैसी और कितनी मिलती इस रेखापर आते है | ज्योतिषी उस रेखापर नजर डालते है,  तब उनके चेहरे पर उदासी छा गयी | यह देखकर राजाने तुरंत पुछा, " ज्योतिषीजी युवराजकी कोई बिमारी दिखती है क्या? और वैसा है तो विना संकोचसे बताये | " ज्योतिषी, बोलते है " महाराज, मुझे स्पष्ट रूपसे दिखता है की युवराजकी मृत्यू आपके मृत्यूके पहले होगी |" यह सुनकर राजा तुरन्त गुस्सेमे आकर बोलते है, " खामोश, प्रधानजी इन्हे जेलमे रखो और जबतक दुसरे ज्योतिषीसे राय नही मिलती है, तब तक उनको जेलमे ही रखना है |" ऐसे कहकर राजा दरबारसे निकलते है | राणी और राजकन्या रो रहे थे | राजाने उनका सांत्वन किया |

दुसरे दिन राज-ज्योतिषीको जेलकी सजा हुई यह वार्ता फैल गयी | प्रजाजन इसपर चर्चा करने लगे| तिसरे दिन राजाके ओरसे उनके हात की मुद्रा देखकर समाधानकार ज्योतिष बतानेके लिए प्रजाननको आवाहन किया गया | लेकीन बहूत बडा इनाम रखकर भी,  कोई ज्योतिषी आया नही | बादमे प्रजाजनको आवाहन किया गया की, "जो कोई ज्योतिषी तैयार है और वह जवान है, और राजाको समाधानकार भविष्य बताये तो उसका विवाह राजकन्यासे होगा | " एक माह हुआ फिर भी किसी ज्योतिषीने प्रतिसाद दिया नही | इसके बाद आवाहनमे बडा बदल किया और कहा गया की ज्योतिषी जवान है तो ऐसे ज्योतिषी राजाको समाधानकारक उत्तर देनेमे असफल रहेगा फिर भी उसे जेलकी सजा मिलेगी नही |  एक दिन एक युवक ज्योतिषी वेषमें राजमहल मे आया | इसकी खबर द्वारपालने प्रधानको दियी | बादमे फिर दरबार शुरू हुआ | इस युवक ज्योतिषीने पराक्रम, धन, विद्या रेखायें देखकर राजज्योतिषीने जो बताया था वही शब्दोंमे भविष्य बता दिया |

अब सभीकी नजर और कान वह युवक ज्योतिषी पर लगी | रानी और राजकन्या भी चिंतायुक्त दिखे | आखिर सवाल युवराजके जिंदगीका था | युवक ज्योतिषी राजाके पुत्र रेखापर ध्यान देता है, और कहते है, " राजा, आप बहुत भाग्यवान है | आजतक कोई भी राजाको यह भाग्य अबतक मिला नही है | आपकी आयु इतनी लंबी है कि आप अपने हातोसे पोतेका राज्याभिषेक करायेंगे | " इतना कहकर वह युवकने कहा, महाराज, आपने मुझे ज्योतिष बतानेके लिए मौका दिया इससे मै आपका जन्मोजन्मी ऋणी रहूंगा |

अब क्या होगा ? सबकी नजर अब महाराजके ओर  स्थिर हुई | महाराज अपनी आँखे बंद करके बैठे थे | पाच मिनिट हुये, दस मिनिट हुये, कुछ पंधरह मिनीटके बाद महाराज खडे हुये ; पुरा दरबार खडा हुआ ; वह युवक ज्योतिषी निर्विकार रूपमे खडा था | महाराजने दरबार पर एक नजर डाल दियी और उस युवक ज्योतिषसे हात मिलाया और बोले, " बेटा तुम्हारा हार्दिक अभिनंदन !
 ज्योतिष कथनमे भाषा कैसी हो इसका एक अच्छा परिचय तुमने पेश किया है | पुरे दरबारके हर कोनेसे तालीयाँके साथ अपने राजाका जयजयकार छुरू हुआ और बादमे राजा सिंहासन पर बैठै और कहा, " सभी अपने अपने जगह पर बैठे | " राजाने प्रधानजीको कहा, " राज-ज्योतिषीको अब रिहा करें और उनको यहाँ सन्मानसे दरबारमे लेकर आये |" फिर एक बार तालियाँ बजी | राजाने उस युवक ज्योतिषीको पुछा, बेटा, ज्योतिषशास्त्रके आपके गुरू कौन है ? वह युवकने उत्तर दिया, महाराज, क्षमा करो, मेरा कोई गुरू नही है | मैने ज्योतिष शास्त्र किताबें पढकर सिखा है |" राजाने पुछा लेकीन आपने मेरे पोतेका राज्याभिषेक मेरे हातोंसे होगा ऐसी बात करनेकी चलाखी कहाँ कैसी सिखी है? युवकने कहा, " महाराज, क्षमा करें, मै ज्योतिषी नही हूँ | मै एलआयसीका एजंट हूँ | एलआयसी में शुरूआतमे जो ट्रेनिंग दिया था, उसमें ग्राहक के साथ कैसा बोलना है, यह भी सिखाया है | अपना धर्मशास्त्र कहता है की, 
" सत्यम् ब्रुयात, प्रियं ब्रुयात, न ब्रुयात सत्यं अप्रियं |' "
(सत्य बोलो, प्रिय बोलो, पर अप्रिय सत्य मत बोलो ).
महाराज बहुत खुश हुयें और युवकका हात उँचा करके कहा, यह युवक आजसे हमारे दामाद हुये है |" महाराजकी जय हो इस नारासे दरबार समाप्त हुआ |

६)भाई और बहनों, वकृत्वमे जहाँ जरूरत है वहाँ कथाका उपयोग होना आवश्यक है | कथा ऐताहासिक हो याँ काल्पनिक, इससे श्रोताओंको बोध मिलें यह हेतू सफल होना चाहिए |  लेकीन भाषणका नियोजित समय कितना है, इसका हिसाब बनाकर कथा संक्षिप्त याँ दिर्घ करना यह वक्ताके हातमे होता है  | उसे  वक्ताकी सुझबुझ याँ अवधान शक्ती कहाँ जाता है | यह शक्ती सिर्फ सरावसे प्राप्त होती है | अब हम वकृत्वकी प्रारंभिक अवास्थाके (संवाद स्टेजके) बारेमे कुछ तथ्योंको जाननेकी कोशीश करेंगे |

७) आम तौरसे हम सब अपने जन्मसे दो याँ तीन उम्रके होते है तब बोलना शुरू करते है और लगभग पाच सालके होते तो हम संवाद करना शुरू करते है | लेकीन वह सिर्फ संवादका प्राथमिक रूप होता है | जब अपने मनमे किसी घटना, याँ विषय याँ समस्याका विचार आना शुरू होता है, तब वह संवाद की प्रगत अवस्था है | इस अवस्थामें हम प्रथम अपने आपसे ही व्यक्त होते है | उस समय मनमे जो विचार आते है, वे अपने स्वयं के होते है | लेकीन वह विचार सही है क्या, उसमें कौनसी और कितनी कमीयाँ है, उस विचारको पुर्णता तथा प्रगल्मता कैसी लाया जाय है, उसे जनमानसकी याने श्रोता वर्गसे स्विकार्यहता कैसी और कितनी प्राप्त होती है, यह सब जाननेकी एक लंबी प्रक्रीया होती है | उस प्रक्रीयासे सभीको गुजरना होता है | यहाँसे पलायन करना नही है | स्वामी विवेकानंदजीने कहा है,  "पढना, लिखना और सिखना अंतिम श्वास तक शुरू रखना चाहिये | पलायन याने मौत और आव्हान स्विकारना यह जिंदगी है | "

८) मराठी मे कहा जाता है  ' व्यक्ती तितक्या प्रकृती ' ! Imbalance is the feature of this universe.  विविधता यह सृष्टीकी पहचान है | इसिलीए विविध समाज है, विविध भाषायें है और विविध विषय भी है | सभी भाषायें जन्मसे सुंदर है |  विषयकी जानकारी लेकर उचीत और सुदंर शब्दोका प्रयोग करके सहजतासे अपना विचार याँ विषय श्रोताओंके अंतरमनको छू लिया तो समझे हम वकृत्व कलामे पास हो गये | सिर्फ पास हो गये यह ध्यानमें रखना है | नही तो हम स्वयं अपना ही 'अच्छा वक्ता ' बननेका रास्ता बंद करते है | क्यों की सत्य यह है की हम सब अंतिम श्वास तक जिंदगी नामके विषयके विद्यार्थी है |
                                                       क्रमशः ---
( कृपया ध्यान दे-- वक्ता प्रशिक्षणका द्वितीय सत्र पढनेके लिए स्वतंत्र लेख इसके साथ निचे दिया है | )

दिल्ली राज्य निवडणूक निकाल--केजरीवाल नावाचं काटेरी झुडपं भस्मसात ? (भाग -१)

गेल्या शनिवारी म्हणजे ८ फेब्रुवारी २०२५ या दिवशी दिल्ली विधानसभा निवडणूकांचा निकाल लागला. बहुतांश न्यूज चॅनेल्सनी मांडलेले भाकीत खरे ठरले. भ...